शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

चक्क विमानाने गावी पोहोचले १७४ कामगार, विद्यार्थ्यांचा पुढाकार तर टाटाचा हातभार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 7:30 PM

मुख्यमंत्र्यांनी ट्विट करीत याबाबत माहिती दिली. या विद्यार्थ्यांच्या पुढाकारामुळे 174 मजूर सुखरुप गावी पोहोचले आहेत.

संपूर्ण जगात कोरोनाव्हायरस थैमान घालतो आहे. मात्र, या संकटात जगात आधीपासूनच असलेलं संकट आणखी वाढणार आहे आणि हे संकट म्हणजे उपासमारी. कोरोना संसर्ग उद्भवल्याने मजुरांचे हाल झाले. ज्याचा सामना कोट्यवधी लोकं आधीपासूनच करत आहेत, त्यात आणखी कोट्यवधी लोकांची भर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

लॉकडाऊनच्या या संकटकाळात अनेकांनी शहरातून खेड्याकडे पलायन केले. रोज विविध ठिकाणांहून कोणी ना कोणी मजुरांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहे. यात रिअल हिरो ठरलेला सोनू सूदने हजारों मजुरांना त्यांच्या गावी सुखरूप पाठवले आहे. सोनू सूदनंतर आता चक्क विद्यार्थांनी ११ लाख जमवत मजुरांच्या मदतीसाठी ते पुढे आले आहेत. झारखंडच्या नॅशनल लॉ स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या पुढाकारामुळे 174 मजूर सुखरुप रांचीला पोहोचले आहेत. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी मजुरांना विमानाने त्यांच्या घरी पाठवले. एअर एशियाच्या फ्लाईटच्यामदतीने अनेकजण घरी पोहचले आहेत. पहिल्यांदा एक बस भाड्याने घेतली आणि मजुरांना पाठविण्याचा प्लान केला. मात्र, जेव्हा हिशोब लावून पाहिला तेव्हा लक्षात आले की इतक्या पैशात तर मजुरांना विमानाने पाठविता येऊ शकतं. टाटा समूहच्या मदतीने आम्ही हे काम पूर्ण केले असल्याचे टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे मजदुर आता मजबुर नसून असंख्य हात त्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. नक्कीच विद्यार्थ्यांची ही कामगीरी वाचून तुम्हालाही कौतुकास्पद वाटेल. 

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करीत याबाबत माहिती दिली. या विद्यार्थ्यांच्या पुढाकारामुळे 174 मजूर सुखरुप गावी पोहोचले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या