शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

माेदी लाटेतही तरला होता काँग्रेसचा गड, आता काय? किशनगंजमध्ये कुणाचा वरचष्मा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 05:41 IST

गेल्यावेळी बिहारमध्ये केवळ याच एकमेव जागेवर मो. जावेद यांच्या रूपाने काँग्रेसला विजय मिळाला.

राजेश शेगाेकार, लोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : नेपाळ आणि बांगलादेशची आंतरराष्ट्रीय सीमा, पश्चिम बंगालच्या देशांतर्गत सीमेला लागून असलेला तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असलेला किशनगंज हा लाेकसभा मतदारसंघ माेदी लाटेतही भाजप नेतृत्वात एनडीए जिंकू शकला नाही. गेल्यावेळी बिहारमध्ये केवळ याच एकमेव जागेवर मो. जावेद यांच्या रूपाने काँग्रेसला विजय मिळाला. आता ते पुन्हा रिंगणात असून त्यांची लढत जेडीयूचे  मुजाहिद आलम यांच्याशी हाेत आहे.  सुुरुवातीला सरळ वाटणाऱ्या या लढतीत एमआयएमने उडी घेतल्याने सामना तिरंगी झाला आहे. निवडणूक ही पूर्णपणे धार्मिक समीकरणांवरच ठरते. गेल्यावेळी काँग्रसेचे खासदार मोहम्मद जावेद ३४ हजार मतांनी विजयी झाले हाेते.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे- जिल्ह्यात दरवर्षी शेकडो एकर जमीन पुरामुळे नदीत बुडते. राेजगाराअभावी स्थलांतराचाही मुद्दा आहे. मात्र हा मुद्दा निवडणुकीत प्रभावी ठरत नाही, असे दिसते.- हा मतदारसंघ शैक्षणिक क्षेत्रात संपूर्ण देशात सर्वांत खालच्या क्रमांकावर आहे.- भाजपची पारंपरिक मते मिळवण्यात जनता दल युनायटेड यशस्वी झाला तर जेडीयूचे पारडे जड ठरेल.

२०१९ मध्ये काय घडले ?मो. जावेद (विजयी) (काँग्रेस) ३,६७,०१७महमूद अशरफ (जेडीयू) ३,३२,५५१

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाcongressकाँग्रेस