शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

किमान आधारभूत किंमत देण्यासाठी काम सुरू; विरोधक अफवा पसरवत असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:48 PM

शेतमालाच्या किमान आधारभूत किमती (एमएसपी) उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट असाव्यात, तसेच शेतकऱ्यांना एमएसपीचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत काम करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

नवी दिल्ली : शेतमालाच्या किमान आधारभूत किमती (एमएसपी) उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट असाव्यात, तसेच शेतकऱ्यांना एमएसपीचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत काम करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, अनेक जण एमएसपीबद्दल अफवा पसरवीत आहेत. वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. एमएसपी निश्चित करताना शेतीतील सर्व निविष्टांचा खर्च गृहीत धरला जाईल.पुसा अ‍ॅग्री कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषी उन्नती मेळाव्यात बोलताना मोदी म्हणाले की, खाद्यतेलाची आयात रोखण्यासाठी शेतकºयांनी अधिकाधिक तेलबियांचे उत्पादन करायला हवे. सन २0२२ पर्यंत शेतकºयांनी युरियाचा वापर किमान अर्ध्याने कमी करावा. शेतकºयांनी पिकांचा कचरा, काड आणि इतर अवशेष जाळू नये. अवशेष जाळल्यामुळे हवेचे प्रदूषण होते, तसेच जमिनीच्या सुपीकतेवरही परिणाम होतो. मोदी म्हणाले की, कृषी क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार सात्यत्याने ऐतिहासिक प्रयत्न करीत आहे. शेतकºयांचे उत्पन्न वाढावे, यासाठी कृषी विपणन क्षेत्रात सुधारणा केली जात आहे. शेतकºयांना अत्याधुनिक बियाणे व आवश्यक वीज मिळावी, यासाठी सरकार रात्रंदिवस काम करीत आहे. शेतकºयांना बाजारात कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागू नये, तसेच त्याच्या उत्पादनास योग्य किंमत मिळावी, यासाठीही सरकार रात्रंदिवस झटत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी