शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बिहारमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नानादरम्यान चेंगराचेंगरी, तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2017 10:34 AM

बिहारच्या बेगूसरायमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नानादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली आहे.

ठळक मुद्देबिहारच्या बेगूसरायमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नानादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली आहे.सिमरियामध्ये कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने गंगास्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात.

पाटणा- बिहारच्या बेगूसरायमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नानादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर दहा जण जखमी झाले आहेत. सिमरियामध्ये कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने गंगास्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात. याचदरम्यान काही अफवा पसरून मोठी चेंगराचेंगरी झाली. गंगाघाटावर होणारी लोकांची गर्दी पाहता प्रशासनाकडून आवश्यक सोयीसुविधा करण्यात आल्या नसल्याचा आरोप होतो आहे. ही दुर्घटना शनिवार सकाळी  घडली. या चेंगराचेंगरीत किमान १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येतं. सर्वांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. सिमारिया घाटावर अर्ध कुंभ सुरू आहे. कार्तिक पौर्णिमेसाठी तिथे भाविकांची मोठी गर्दी झाली असून त्याचवेळी ही दुर्घटना घडली

 

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन वृद्ध महिलांचा समावेश आहे. लोकांनी या चेंगराचेंगरीसाठी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरलं आहे. पोलिसांची व्यवस्था कुचकामी ठरल्याने ही घटना घडल्याचं उपस्थितांचं म्हणणं आहे. प्रशासनाने गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी कुठलिही व्यवस्था केली नसल्याचं उपस्थितांनी सांगितलं आहे.  

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रूपयांची मदर जाहीर केली आहे.