शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

सु˜ीसाठी एसटी, बस सज्ज

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST

नांदेड : उन्हाळी सु˜ीनिमित्त एसटीसह खासगी ट्रॅव्हल्स, रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे़ प्रवाशांना सोयीचे व्हावे, यासाठी एसटी आगार आणि खासगी बसगाड्याचालकही सज्ज झाले आहेत़ प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या परीक्षा संपताच दुसर्‍या दिपसापासूनची आरक्षणे फुल झाली आहेत़ एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विविध भागातील प्रवाशांसाठी जादा गाड्यांचे नियोजन केले आहे़ गाड्यांमध्ये कोणत्याही तांत्रिक दोष राहणार नाही, प्रवाशांना अडचणी निर्माण होवू नयेत याची काळजी महामंडळाकडून घेतली जात आहे़

नांदेड : उन्हाळी सु˜ीनिमित्त एसटीसह खासगी ट्रॅव्हल्स, रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे़ प्रवाशांना सोयीचे व्हावे, यासाठी एसटी आगार आणि खासगी बसगाड्याचालकही सज्ज झाले आहेत़ प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या परीक्षा संपताच दुसर्‍या दिपसापासूनची आरक्षणे फुल झाली आहेत़ एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विविध भागातील प्रवाशांसाठी जादा गाड्यांचे नियोजन केले आहे़ गाड्यांमध्ये कोणत्याही तांत्रिक दोष राहणार नाही, प्रवाशांना अडचणी निर्माण होवू नयेत याची काळजी महामंडळाकडून घेतली जात आहे़
खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनीही उन्हाळी सुट्यांचे नियोजन केले आहे़ घसरण भरून काढण्यासाठी तिकिट दरवाढ केली आहे़ ट्रॅव्हल्सची बुकिंग जोरात सुरू आहे़ पुणे, नागपूर, कोल्हापूर, यवतमाळ आदी ठिकाणी जाणार्‍या प्रवाशांचे प्रमाण जास्त आहे़ स्लीपर कोच गाड्यांमध्ये वाढ होत आहे़ नामांकित कंपन्यांच्या गाड्यांना जास्त मागणी आहे़
काही नागरिकांचे सु˜ीचे पद्धतशीर नियोजन नसते अथवा सुटी कधी भेटणार याची कल्पना नसते़ एसटी व रेल्वेचे आरक्षण फुल झाल्याने ऐनवेळी खासगी ट्रॅव्हल्सने जावे लागते़ ज्या मार्गावर जाण्यासाठी जास्त गर्दी असते़ त्या गाड्यांचे दर दुपटीने वाढविले जातात़ गावाकडे जाण्यासाठी मिळेल ते वाहन पकडण्याची मानसिकता प्रवाशांची असते़ याचाच फायदा घेवून खासगी ट्रॅव्हल्सवाले येणारे प्रवासी आपल्याकडे वळवतात़
ट्रॅव्हल्ससाठी कोणत्याच प्रकारचे भाड्याचे बंधन नाही़ त्यामुळे जितके जास्त पैसे घेता येतील तितके ते प्रवाशांकडून घेतात़ ट्रॅव्हल्सच्या सुटण्याच्या वेळाही निश्चित नसतात़ ते अनेकदा नागरिकांना तासन् तास थांबवून ठेवतात़ त्यामुळे नागरिकांचे हाल होतात़ शहरातील तरोडा नाका, राज कॉर्नर, सांगवी, वर्कशॉप, शिवाजीनगर, कलामंदिर, भाग्यनगर, आनंदनगर, हिंगोली नाका, हिंगोली गेट, जुना मोंढा, कौठा, लातूरफाटा आदी भागातून ट्रॅव्हल्स जातात़ हिंगोली गेट येथून सर्वाधिक ट्रॅव्हल्स उभ्या असतात़ येथूनच राज्यातील अनेक मोठ्या शहराच्या ठिकाणी गाड्या जातात़
रेल्वे आरक्षण केंद्रावर तत्काळसाठी रांगा
रेल्वेने प्रवास करणार्‍यांची संख्या शहरात जास्त आहे़ पुर्वी रेल्वेचे आरक्षण ६० दिवस आधी खुले केले जात होते़ त्यात बदल करून १२० दिवस आधी खुले करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे़ १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे़ एप्रिल, मे महिन्याची बुकींग पुर्ण झाली आहे़ यामुळे तत्काळमध्ये तिकिट काढण्यासाठी आरक्षण केंद्रावर गर्दी होत आहे़