शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

दोन्हीकडील सैनिक २ किमी मागे हटणार; भारत-चीनमध्ये लष्करी स्तरावर चर्चेची सहावी फेरी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 06:26 IST

नियंत्रण रेषेपासून काही अंतर दोन्ही देशांचे सैनिक मागे गेल्यास त्यामुळे तणाव कमी होईल. म्हणून दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या हद्दीत मागे सरकत असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

नवी दिल्ली : ईशान्य लद्दाखमध्ये भारत-चीनदरम्यान लष्करी स्तरावरील चर्चेस मंगळवारपासून सुरूवात झाली. दोन्ही देशांमध्ये ही चर्चेची सहावी फेरी आहे. महिनाभरापासून दर आठवड्यास लष्करी व राजनैतिक स्तरावर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होत आहे.मंगळवारी सकाळपासून सुरू झालेली चर्चा सायंकाळी उशीरापर्यंत चालली. पँगाँग सरोवर व फिंगर पॉर्इंट ४ पासून दोन्ही बाजूच्या सैनिकांना मागे हटवण्यावर बैठकीत चर्चा झाली. दोन्ही बाजूचे सैनिक गलवान खोऱ्यातील ३ चौक्यांमधून २ किमी मागे हटण्याची शक्यता आहे. चुशुल सीमेवरील चौकीत चर्चा सुरू आहे. लेफ्टनन जनरल हरिंदर सिंह यांनी भारतीय चमूचे नेतृत्व केले. गेल्या दशकभरापासून ते याच भागात तैनात आहे. दक्षिण क्षिनजियांग लष्करी तळाचे प्रमुख मेजर जनरल लुई लिन यांनी चीनकडून चर्चेत सहभाग घेतला. बरोबर महिनाभरापूर्वी दोन्ही देशांमधील सैनिकांमध्ये ऐतिहासिक झटापट झाली. हिंसक झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आले.तैनात संरक्षण साहित्यदेखील मागे नेण्यावर भर- नियंत्रण रेषेपासून काही अंतर दोन्ही देशांचे सैनिक मागे गेल्यास त्यामुळे तणाव कमी होईल. म्हणून दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या हद्दीत मागे सरकत असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.- गलवान, गोग्रा व हॉटस्प्रिंगमध्ये भारताने सैनिकांची गस्त वाढवली. केवळ सैनिकच नव्हे तर या भागात तैनात संरक्षण साहित्यदेखील मागे नेण्यावर भारताचा भर आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव