शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

...म्हणून 'या' शेतकऱ्याने राष्ट्रीय महामार्गच खोदला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 11:54 AM

1951 मध्ये येथे अंबाला जगाधारी रस्ता बनविण्यात आला होता.

पानीपत : 1951 मध्ये येथील एका शेतकऱ्याची जमिन अधिग्रहन न करताच आधी कचराभुमीकडे जाणारा रस्ता नंतर राष्ट्रीय महामार्ग बांधण्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला. हा निकाल 67 वर्षांनी जरी लागला असला तरीही तो शेतकऱ्याच्या बाजुने असल्याने त्याने जमिनीतून जाणाऱ्या जवळपास 400 मीटर लांबीचा रस्ताच खोदल्याने अधिकाऱ्यांनी भंबेरी उडाली आहे. अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्याकडे दोन दिवसांची मुदत मागितली असून शेतकऱ्याने ती मान्य केल्याने रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करून वाहतूक सुरु केली आहे. 

शनिवारी या शेतकऱ्याने हा रस्ता खोदला. 1951 मध्ये येथे अंबाला जगाधारी रस्ता बनविण्यात आला होता. हरिपूर जट्टान वळणावरून कैल कचरा प्रकल्पापर्यंत हा रस्ता बनविण्यात आला होता. यावेळी या शेतकऱ्याची जमिन अधिग्रहन न करताच त्यावर रस्ता बांधण्यात आला होता. सुरुवातीला हा रस्ता मातीचा होता, त्याचा वापर केवळ शेतात जाण्यासाठीच केला जात असे. मात्र, सरकारने तो रस्ता ताब्यात घेऊन तेथे पक्का रस्ता बनविला होता. नंतर हा रस्ता मोठा करत राष्ट्रीय महामार्ग केला होता. या शेतकऱ्याच्या आजोबा- वडिलांनी वेळोवेळी सरकारला पत्र पाठवून न्याय देण्याची मागणी केली होती. मात्र, यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देत शेतकऱ्याचाच या जमिनीवर हक्क असल्याचे सांगितले. 

न्यायालयाच्या या निर्णयाने या राष्ट्रीय महामार्गाची हालतच बदलून गेली. खऱ्या मालकाला जमिनीचा हक्क मिळाल्यावर त्याने हा महामार्गच खोदून घातला. ही बातमी प्रशासनाला समजल्यानंतर अधिकारी याठिकाणी आले. त्यांना न्यायालयाचा निकाल दाखवताच पायाखालची वाळू सरकली. त्यांनी या शेतकऱ्याकडे सोमवारपर्यंतचा वेळ मागितला आहे. काही ना काही मार्ग काढू. यावर शेतकऱ्यानेही सहमती दर्शविली असून खोदलेला रस्ता अधिकाऱ्यांनी पुन्हा दुरुस्त केला आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNational Highwayराष्ट्रीय महामार्गFarmerशेतकरी