शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

99 वर साप चावेल आणि थेट शून्यावर जाल, केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्याकडून काँग्रेसची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 18:02 IST

राजीव रंजन उर्फ ​​लालन सिंह म्हणाले, आमची निवडणूकपूर्व युती होती आणि आम्हाला पुढील 5 वर्षे सरकार चालवण्याची संधी मिळाली आहे. आम्ही तर यांच्या सोबतही होतो, तेथे गेल्यानंतर कळले की, हे लोक गिधाडासारखे चोची मारतात. त्यांचे वागणे आम्ही बघितले आणि नमस्कार करून इकडे आलो.

गेल्या तीन दिवसांपासून अर्थसंकल्पावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विरोधक विषयांतर करत केवळ मोदीजींवर टीका करत आहेत. त्यांचा टोन सांगतो की, त्यांना नरेंद्र मोदी यांचा चेहराच पसंत येत नाहीय. मात्र आपण तरी काय करू शकता. देशातील जनतेने त्यांच्या नावावर मतदान केले आहे. हे पीएम मोदींचे यश आहे की, 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच एखाद्या नेत्याला तिसऱ्यांदा सत्ता सांभाळण्याची संधी मिळाली. आमचा एक सल्ला आहे की, सत्य जेवढ्या लवकर स्वीकाराल तेवढे चांगले आहे, असे केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी म्हटले आहे. ते सर्वसाधारण अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान लोकसभेत बोलत होते. 

काँग्रेसला मिळालेल्या ९९ जागांवरूनही ललन सिंह यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, "हे केवळ पहिले वर्ष आहे. आणखी 5 वर्षे बाकी आहेत. काय होते ते बघा. सध्या तुमचे 99 आहेत. 5 वर्षांनंतर पुन्हा साप चावेल आणि शून्यावर पोहोचाल. जेडीयू आणि टीडीपीला 5 वर्षांसाठी जनादेश मिळाला आहे. अनेक पक्ष म्हणाले की, दोन राज्यांना खुश करण्यात आले आहे. हे कसले बोलणे आहे की, सरकार वाचवणारा हा अर्थसंकल्प आहे. आम्ही तर तुम्हालाही बघितले आहे."

राजीव रंजन उर्फ ​​लालन सिंह म्हणाले, आमची निवडणूकपूर्व युती होती आणि आम्हाला पुढील 5 वर्षे सरकार चालवण्याची संधी मिळाली आहे. आम्ही तर यांच्या सोबतही होतो, तेथे गेल्यानंतर कळले की, हे लोक गिधाडासारखे चोची मारतात. त्यांचे वागणे आम्ही बघितले आणि नमस्कार करून इकडे आलो. या लोकांना सत्य आवडत नाही, म्हणून ते गोंधळ घालत आहेत, असेही केंद्रीय मंत्री म्हणाले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेस