शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

पहलू खानने नाव घेतलेले सहाही हल्लेखोर ‘निर्दोष’, इनामही रद्द, राजस्थानमधील गोरक्षक हल्ला प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:01 IST

राजस्थानात अलवर येथे गेल्या १ एप्रिल रोजी स्वयंभू गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीने मृत्यू झालेल्या पहलू खान या दूध व्यावसायिकाने मृत्यूपूर्व जबानीत ज्या सहा जणांचा हल्लेखोर म्हणून नावानिशी उल्लेख केला होता त्या सर्वांना रपोलिसांनी तपासाअंती ‘क्लीन चीट’ दिली आहे.

जयपूर : राजस्थानात अलवर येथे गेल्या १ एप्रिल रोजी स्वयंभू गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीने मृत्यू झालेल्या पहलू खान या दूध व्यावसायिकाने मृत्यूपूर्व जबानीत ज्या सहा जणांचा हल्लेखोर म्हणून नावानिशी उल्लेख केला होता त्या सर्वांना रपोलिसांनी तपासाअंती ‘क्लीन चीट’ दिली आहे.पहलू खान राजस्थानमध्ये जनावरे खरेदी करून ती हरियाणात घेऊन जात असताना त्यांचे वाहन अडवून गोरक्षकांनी हा हल्ला केला होता. जबर जखमी झालेल्या पहलू खानने दोन दिवसांनंतर मृत्यू होण्यापूर्वी दिलेल्या जबानीत हुकूम चंद, नवीन शर्मा, जगमल यादव, ओमप्रकाश, सुधीर आणि राहुल या सहा हल्लेखोरांचा नावानिशी उल्लेख केला होता. राजस्थान पोलिसांनी यांच्याविषयी माहिती देणाºयास प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षिसही जाहीर केले होते.अलवारजे जिल्हा पोलीस अधीक्षक राहुल प्रकाश यांनी सांगितले की, पहलू खानने मृत्यूपूर्व जबानीत नावे घेतलेल्या या सहाजणांविरुद्ध सीआयडीने केलेल्या तपासात कोणतेही पुरावे मिळाले नसल्याने त्यांना पकडण्यासाठी जाहीर केलेले इनामही मागे घेण्यात आले आहे.जुलैमध्ये तपास स्थानिक पोलिसांकडून सीआयडीकडे वर्ग केला गेला होता. संबंधितांचे जाबजबाब आणि संशयितांच्या मोबाईल फोनचे कॉल रेकॉर्ड यासह इतर तपास केल्यानंतर या सहाजणांविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने त्यांची नावे आरोपींमधून वगळली जावीत, असे सीआयडीने अलवर पोलिसांना कळविले आहे.या सहाजणांखेरीज पोलिसांनी इतर सात आरोपींना अटक केली असून त्यापैकी पाच आरोपींना जामीन मिळाला आहे. (वृत्तसंस्था)हा तर विश्वासघातहा चक्क विश्वासघात आहे. आम्ही फेरतपासाची मागणी करू. हल्ला झाला तेव्हा मीही वडिलांसोबत होतो. हल्लेखोर एकमेकांना ज्या नावांनी हाका मारत होते त्यात या सहाजणांची नावे होती. - इर्शाद, मयत पहलू खानचा मुलगा

टॅग्स :Indiaभारत