शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:13 IST

Election Commission Of India: बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने राज्यात मतदार याद्यांच्या पुनरीक्षणास सुरुवात केल्याने मोठा वाद उद्भवला होता. तसेच त्यावरून कोर्टकचेऱ्याही झाल्या होत्या. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला असून, मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम संपूर्ण देशभरात लागू करण्याचे निश्चित केले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने राज्यात मतदार याद्यांच्या पुनरीक्षणास सुरुवात केल्याने मोठा वाद उद्भवला होता. तसेच त्यावरून कोर्टकचेऱ्याही झाल्या होत्या. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला असून, मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम संपूर्ण देशभरात लागू करण्याचे निश्चित केले आहे. या संदर्भात १० सप्टेंबर रोजी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. एसआयआरमध्ये भारतीय नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रांची मागणीही निवडणूक आयोगाने केली आहे.

पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मतदारासंची सध्याची संख्या, मागच्या एसआयआरची तारीख आणि डेटा, डिजिटायझेशनची स्थिती यासह एकूण १० मुद्यांवर माहिती मागवण्यात आली आहे. मतदान केंद्रांचं युक्तिकरण आणि एकूण केंद्रांच्या संख्येबाबतही अहवाल द्यावा लागणार आहे. अधिकारी आणि बीएलओंची नियुक्ती आणि प्रशिक्षणाच्या स्थितीवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. सध्या बिहारमध्ये मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची मोहीम सुरू असून, ती ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

दरम्यान, मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम संपूर्ण देशभरात लागू करण्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या संकेतांनुसार मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात एकाच वेळी लागू होणार आहे. एसआयआरच्या तारखेबाबत अंतिम निर्णय हा नंतर घेतला जाणार आहे.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024Indiaभारत