शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मस्तच...! पिझ्झा डिलिव्हरीला जेवढा वेळ लागतो, त्यापेक्षा कमी वेेळेत पोहोचणार पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 08:54 IST

यावेळी उत्तर प्रदेशचे 100 क्रमांकाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी सांगितेल की, जो पर्यंत 100 नंबरवर एक टक्का फोन येत राहतील तोपर्यंत ही लाईन सुरू ठेवण्यात येईल.

लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिला आणि वरिष्ठ नागरिकांसाठी दोन विशेष मोहिमा आणल्या आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सुरक्षा कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच योगी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशच्या 100 मुख्यालयामध्ये वरिष्ठ नागरिकांसाठी 112 क्रमांकाची आपत्कालीन सेवा 'सवेरा पहल' ही मोहिम सुरू केली आहे. 

यावेळी उत्तर प्रदेशचे 100 क्रमांकाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी सांगितेल की, जो पर्यंत 100 नंबरवर एक टक्का फोन येत राहतील तोपर्यंत ही लाईन सुरू ठेवण्यात येईल. कारण हा नंबर विसरणे लोकांना आता अशक्य आहे. 112 ही आपत्कालीन सेवा आहे आणि ती देखिल 100 नंबर प्रमाणेच काम करेल. वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी या सेवेचे मोठे योगदान असणार आहे. या नंबरवर फोन करून वरिष्ठ नागरिकांनी नोंदणी करावी, यानंतर तीन दिवसांत संबंधित पोलिस ठाण्यांमधून पोलिस या नागरिकाच्या भेटीला जाणार आहेत. तसेच त्यांच्याबाबतची माहिती ते नोंद करून घेणार आहेत. 

आपत्कालीन सेवा सुरू केल्यानंतर योगी यांनी सांगितले की, यापुढे काही काळापर्यंत 100 आणि 112 सेवा एकत्र चालतील. मात्र, नंतर बंद होतील. मुख्यमंत्री कार्यालयानुसार 108 आणि 102 वैद्यकीय सेवा, 1090, 181 महिला मदत, मुख्यमंत्री मदत, फायर आदी सेवा एकमेकांना जोडण्याच्या दिशेने एक चांगले उदाहरण बनू शकते. 

तर एडीजी यांनी सांगितले की, जे लोक 112 सोबत जोडू इच्छितात ते नोंदणी करू शकतात. ही योजना पूर्णत: स्वैच्छिक आहे. यावेळी डीजीपी ओ पी सिंह यांनी सांगितले की, 112 एक देश, एक नागरिक आणि एक सेवेच्या रुपात काम करणार आहे. याद्वारे रिस्पॉन्स वेळ चांगला असणार आहे. पिझ्झा डिलिव्हरीला जेवढा वेळ लागतो त्याच्या आधीच पोलिस तुमच्याकडे पोहोचणार असल्याचे सिंह म्हणाले.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस