शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

Video: 'मोदी आणि शहा यांना पहिले नेता मानत होतो आता त्यांची पूजा करतो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 17:30 IST

शिवराज सिंह चौहान यांनी याआधी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना दोष दिला होता.

भोपाळ - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं सांगितले. कलम 370 लागू करणं हे पंडित जवाहरलाल नेहरु यांची चूक सुधारण्याचा योग्य निर्णय घेतला. या निर्णयामुळे मी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची पूजा करायला लागलो आहे असं वक्तव्य चौहान यांनी केलं आहे. 

शिवराज सिंह चौहान यांनी याआधी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना दोष दिला होता. त्यांच्या या विधानावरुन वाद निर्माण झाला होता. यावर सोमवारी शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपण केलेलं विधान हे तथ्यावर आधारित होतं आणि संपूर्ण जबाबदारीने हे वक्तव्य केलं असल्याचं सांगितले. 

शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, जम्मू काश्मीरबाबत जवाहरलाल नेहरु यांनी केलेली चूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारली आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आहे. पहिले मी मोदी, अमित शहा यांना नेता मानायचो त्यांच्याकडे श्रद्धेच्या दृष्टीकोनातून पाहायचो मात्र या निर्णयामुळे मी त्यांची पूजा करतो असं विधान शिवराज सिंह चौहान यांनी केलं. 

तर शिवराज सिंह चौहान यांच्या विधानावरुन दिग्विजय सिंह यांनी त्यांच्यावर पलटवार केला होता. शिवराज चौहान यांना पंडित नेहरुंच्या नखाची सरही येणार नाही. त्यांच्याबद्दल विधान करताना त्यांना थोडी लाज वाटायला हवी होती. त्यावर शिवराज सिंह चौहान यांनी दिग्विजय सिंह यांना टोला लगावला आहे. मी कोणत्याही कुटुंबाचा गुलाम नाही. मी भारतमातेच्या चरणावर नमन करतो. माझं जीवन भारत मातेच्या सेवेसाठी समर्पित आहे. आपल्या देशाचा स्वाभिमान वाढत राहो हाच आमचा संकल्प आहे असं शिवराज चौहान यांनी सांगितले. 

तर पी चिंदबरम यांनी केलेल्या विधानवर शिवराज सिंह चौहान म्हणाले की, काँग्रेसच्या जनतेला काश्मिरी जनतेविषयी प्रेम नाही. ते फक्त हिंदू-मुस्लीम याआधारे देशाला बघतात. भाजपासाठी देश हा एक नागरिक आहे. आम्ही हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई या सर्वांना मानतो. काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित करणे, गरिबी हटविणे हे आमचे ध्येय आहे.  

टॅग्स :Article 370कलम 370Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूDigvijaya Singhदिग्विजय सिंह