शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

"भाजप विरोधी होणे गुन्हा आहे का? आम्ही त्यालाच मतदान करणार जो..."; अविमुक्तेश्वरानंद महाराष्ट्रात कुणासोबत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 17:50 IST

"जर आपल्याला काही चुकीचे वाटले तर आपण बोलू शकता. यात, भाजपविरोधी म्हणण्याने काय फरक पडणार? समजा आम्ही भाजपविरोधी आहोत."

उत्तराखंडमधील जोशीमठ येथील ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठे विधान केले आहे. जो गायीच्या बाजूने उभा आहे त्यालाच मतदान करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. तसेच, आपण गोहत्येच्या विरोधात आहोत आणि जो कुणी गायीसाठी उभा असेल त्याला पाठिंबा देऊ, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक प्रश्न विचारला असता, शंकराचार्य म्हणाले, "मुंबईत गायींच्या सन्मानासाठी एका कार्यक्रमात आपण म्हणालो आहोत की, जो गायीसाठी उभा आहे तो आमचा आहे. त्याला मत द्या. आम्हाला कसलाही संकोच नाही. जे गायीचे मारेकरी आहेत, त्यांना आम्ही न डगमगता कसाई म्हणत आहोत आणि जे गायींसाठी उभे राहिलेले दिसतात त्यांना आम्ही भाऊ म्हणतो. कसलाही संकोच न बाळगता. आम्ही पक्ष पाहत नाही, गायीसाठी कोण उभे आहे ते पाहत आहोत.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती पुढे म्हणाले, "जो कुणी शपथ घेण्यापूर्वी गायीसाठी उद्घोष करेल, त्यालाच आम्ही मतदना करणार. जर त्यांनी शपथ घेण्यापूर्वी गायीसाठी केलेला उद्घोषणा तोडला, तर आम्ही गौहत्येच्या ओझ्याखालून मुक्त राहू. कारण, आता आमचे समर्थन असणारा पक्ष विजयी झाला, तर आम्हीही आम्हीही त्याचे भागीदार होऊ."

"भाजप विरोधी होणे दोष आहे का? भाजप विरोधी तर काँग्रेस आहे. काँग्रेसच्या नेत्याला तर आपण मंत्री पदाचा दर्जा दिला आहे. विरोधीपक्षनेता बनवले आहे. त्यांना बोलायलाही वेळ दिला जातो. काँग्रेसी होणे गुन्हा आहे, भाजपचे होणे गुन्ह आहे, भाजप विरोधी असणे गुन्ह आहे? भाजप शिवाय किती पक्ष आहेत, जे INDIA चा भाग झाले. ते सर्व भाजपला विरध करतात. त्यामुळे भाजपचा विरोध करणे काही दोष थोडी आहे. अरे जर काही गडबड असेल तर, कुणीही बोलेलच. भारताच्या लोकशाहीने अधिकार दिला आहे.

"जर आपल्याला काही चुकीचे वाटले तर आपण बोलू शकता. यात, भाजपविरोधी म्हणण्याने काय फरक पडणार? समजा आम्ही भाजपविरोधी आहोत." शंकराचार्य म्हणाले, "जर भाजपचे काही चुकले आणि आम्ही त्याला विरोध केला तर काय चुकले. आम्ही पंतप्रधानांचाही पूर्ण विरोध करत नाहीत. त्यांचे जे चांगले काम आहे त्याचे आम्ही कौतुक करतो. आम्ही गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित करण्यासाठी काँग्रेस विरोधातही आंदोलन केले आहे," असेही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024BJPभाजपाcowगाय