शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दुर्देवी! उत्तर प्रदेशमध्ये ट्रक्टरचा मोठा अपघात, १३ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 16:39 IST

उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमध्ये ट्रॅक्टर-ट्रॉली पुलाची रेलिंग तुटून खाली पडल्याचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमध्ये ट्रॅक्टर-ट्रॉली पुलाची रेलिंग तुटून खाली पडल्याचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात महिला आणि लहान मुलांसह सुमारे १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. सर्व भाविक गररा नदीत पाणी भरण्यासाठी आले होते. ही घटना तिल्हार पोलीस ठाण्याच्या बिरसिंगपूर गावाजवळची आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला, त्यानंतर प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. शाहजहांपूरमधील या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.

कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं सांगून रुग्णालयाने केले अंत्यसंस्कार; 2 वर्षांनी 'तो' परतला अन्...

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शाहजहांपूरमधील गररा नदीत झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना पूर्ण उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचे निर्देश दिले आहेत. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अपघातात जखमी झालेल्या १५ ते २० जणांवर उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु आहे.  ट्रॅक्टर-ट्रॉली पुलाचे दोन्ही रेलिंग तुटून खाली पडली आणि या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला. ट्रॉलीमध्ये सुमारे ४२ लोक होते, त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला तर इतर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस