शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

एनडीएतून बाहेर पडल्याशिवाय सेनेला पाठिंब्याचा विचार नाही -काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 07:24 IST

शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी दावा केल्यास काँग्रेसला पाठिंबा देणार काय

सुरेश भुसारी 

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडेपर्यंत शिवसेनेला पाठिंबा देणार नाही, असे काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाल्यानंतर काँग्रेसचे सर्व आमदार जयपूरमध्ये गेले आहेत. अविनाश पांडे हे काँग्रेसचे राजस्थानचे प्रभारी आहेत. काँग्रेसच्या आमदारांना जयपूरला घेऊन जाण्यासाठी पांडे प्रयत्न करीत आहेत.

शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी दावा केल्यास काँग्रेसला पाठिंबा देणार काय? यावर ते म्हणाले की, शिवसेना केंद्रातील सरकारमध्ये आहे. एनडीए सरकारचा शिवसेना घटक पक्ष आहे. एनडीएमधून शिवसेना बाहेर पडेपर्यंत सेनेला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्रात सेना सरकार स्थापन करण्यासाठी गंभीर असल्याचे स्पष्ट होईल, असेही पांडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा