शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

‘एससीओ’त मोदी-इम्रान यांची बैठक होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 02:51 IST

भारताने केले स्पष्ट; पाकिस्तानशी चर्चेस नकार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) परिषदेदरम्यान बैठक होणार नसल्याचे भारताच्या परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे. किरगिझस्तानच्या बिश्केक या राजधानीत १३ ते १४ जून महिन्यात होणाऱ्या परिषदेला हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत.

परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, दोन्ही नेत्यांची कोणतीही बैठक ठरलेली नाही. यंदा १४ फेब्रुवारी रोजी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्याला चोख प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानमधील बालाकोटवर २६ फेब्रुवारी रोजी हल्ला करून तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

या घटनेनंतर पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी २७ फेब्रुवारी भारताच्या हद्दीत घुसखोरी करून बॉम्बहल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यावेळी भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एक एप-१६ विमान पाडले. भारत व आंतरराष्ट्रीय दडपणामुळे अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने सुटका केली होती. दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याकरिता भारताशी चर्चा करण्याची इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली होती. मात्र ती भारताने फेटाळून लावली होती.

‘उरी’नंतर पाकबाबत अधिक कडक धोरणउरी येथील भारतीय लष्कराच्या छावणीवर १८ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद व काही जण जखमी झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानशी कोणत्याही स्तरावर चर्चा करायची नाही, असा निर्णय घेतला होता. पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा भारताने पुलवामा हल्ल्यानंतर काढून घेतला होता.

पाकिस्तानातील आयात वस्तूंवर २०० टक्के शुल्क वाढविले. सिंधू, चिनाब आणि झेलम या भारतातून पाकिस्तानकडे वाहत जाणाºया नद्यांचा प्रवाह यमुनेकडे वळविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. पाकिस्तानची पाणीकोंडी करण्याचे ठरविल्याने दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतPakistanपाकिस्तान