शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

नव्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमाला कात्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 07:38 IST

शाळा उशिरा सुरू होण्याचा परिणाम

नवी दिल्ली : कोरोना महामारीचे संकट अद्याप टळलेले नसल्याने शाळा सुरू होण्यास दोन महिन्यांचाही विलंब होऊ शकतो, हे लक्षात घेऊन नव्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमाला व शाळांमध्ये घेतल्या जाणाऱ्या एकूण शैक्षणिक तासिकांना कात्री लावली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी मंगळवारी असे संकेत देताना सांगितले की, देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती व पालक आणि शिक्षकांकडून केली जात असलेली विनंती लक्षात घेऊन वरीलप्रमाणे पाऊल उचलण्यावर आमचा विचार सुरूआहे. कदाचित १५ आॅगस्टनंतर शाळा सुरू केल्या जाऊ शकतील, या आधीच्या विचारावरही फेरविचार सुरू आहे. शाळा पुन्हा केव्हा सुरू करायच्या, याचा निर्णय आॅगस्टमधील परिस्थिती पाहूनच करावा लागेल, असे दिसते. दरम्यान, सीबीएसईच्या १० वी १२ वीचे निकाल १५ आॅगस्टपर्यंत काही दिवसांच्या अंतराने जाहीर केले जाण्याची शक्यता आहे, असेही मंत्री म्हणाले.तामिळनाडूत १० वीची परीक्षा रद्द, सर्व विद्यार्थी पासचेन्नई : तामिळनाडूत यंदाची इयत्ता १० वीची बोर्डाची परीक्षा न घेता सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे मानून त्यांना वरच्या वर्गात प्रवेश दिला जाईल, असे मुख्यमंत्री एडापद्दी पलानीस्वामी यांनी मंगळवारी जाहीर केले. तेलंगणा सरकारनेही सोमवारी असाच निर्णय घेतला होता. कोरोनाचा ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्याने नेहमी मार्च-एप्रिलमध्ये होणारी इयत्ता १० ची बोर्डाची परीक्षा होऊ शकली नव्हती. आता ‘लॉकडाऊन’ची कठोरता खूपच कमी झाल्याने ही परीक्षा येत्या १५ जूनपासून घेण्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले होते. या परीक्षेस नऊ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार होते; परंतु कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नसताना परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालण्यावर उच्च न्यायालयाने टीका केली होती व फेरविचार करण्यास सांगितले होते.

टॅग्स :Educationशिक्षणonlineऑनलाइन