शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पिकनिकवरून परतताना बस 200 फूट दरीत कोसळली, 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 07:28 IST

गुजरातच्या सूरतहून शनिवारी संध्याकाळी पिकनिकवरून परतताना विद्यार्थ्यांच्या स्कूल बसला अपघात झाला..

ठळक मुद्देगुजरातच्या सूरतहून शनिवारी संध्याकाळी पिकनिकवरून परतताना विद्यार्थ्यांच्या स्कूल बसला अपघात झाला या अपघातात 10 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सूरतहून परतताना महाराष्ट्रालगतच्या डांग जिल्ह्यातील बर्डीपाडा गावाजवळच्या दरीत ही बस कोसळली.

सूरत- गुजरातच्या सूरतहून शनिवारी संध्याकाळी पिकनिकवरून परतताना विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात 10 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सूरतहून परतताना महाराष्ट्रालगतच्या डांग जिल्ह्यातील बर्डीपाडा गावाजवळच्या दरीत ही बस कोसळली. या अपघातात आतापर्यंत 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर 20हून अधिक विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.बसमध्ये पहिलीपासून आठवी इयत्तेपर्यंतचे जवळपास 67 विद्यार्थी होते. अमरोली स्थित ट्युशन सेंटर गुरुकृपामध्ये शिक्षणारे विद्यार्थी शनिवारी पिकनिकसाठी गेले होते. ही मुलं अमरोली आणि छापराभाठा भागातील होती. शबरीधाम, पंपा सरोवर आणि महाल कॅम्प पाहिल्यानंतर या मुलांना पुन्हा घरी नेलं जातं होतं. संध्याकाळी 6 वाजता डांगच्या महाल-बर्डीपाडा घाटात चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस 200 फूट खोल दरीत कोसळली, या अपघातात 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातAccidentअपघात