शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

Corona : सरकारच्या तयारीची सर्वोच्च न्यायालयाकडू प्रशंसा; म्हणाले, विरोधकही करतायेत कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 18:02 IST

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने एका प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे, की कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व प्रकारची पावले उचलत असल्याचे संपूर्ण देशाने मान्य केले आहे. सरकार अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहे. 

ठळक मुद्देसरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी योग्य पावले उचलली - सर्वोच्च न्यायाल सर्वोच्च न्यायालयात दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे मत मांडले सरकारने योग्य प्रकारे काम केले, हे विरोधकांनीही मान्य केले आहे - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारने ज्या पद्धतीने पावले उचली आहेत, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे कौतुक केले आहे. सरकार आवश्यक ती सर्वप्राकारची पावले उचलत आहे आणि विरोधकही सरकारच्या कामाची प्रशंसा करत आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने एका प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे, की कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व प्रकारची पावले उचलत असल्याचे संपूर्ण देशाने मान्य केले आहे. सरकार अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहे. 

सर्वोच्च न्यायालयात दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे मत मांडले आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारला आणखीही काही आवश्यक पावले उचलण्यास सांगण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेत 'कोविड 19'च्या टेस्ट करणाऱ्या लॅबची संख्याही वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. सुनवणीनंतर न्यायालयाने लॅब टेस्टिंग सेंटरची संख्या वाढविण्यासंदर्भातील याचिका सरकारकडे रेफर केली आहे. 

आम्ही संतुष्ट सर्वोच्च न्यायालय -

सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील या पीठाने म्हटले आहे, की 'कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारने जी पावले उचलली आहेत त्यावर आम्ही संतुष्ट आहोत. उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अत्यंत वेगाने पावले उचलली गेली. सरकारने योग्य प्रकारे काम केले, हे विरोधकांनीही मान्य केले आहे. हे राजकारण नव्हे तथ्य आहे.' न्यायमूर्ती एल. एन राव आणि सूर्यकांत देखील या पीठाचे सदस्य होते.

यावेळी, आवश्यक सुनावणीसाठी कोणते वकील सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात जातील, याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षांवर असेल.

देशातील कोरोना बाधितांची संख्या 415 वर -

देशात आतापर्यंत जवळपास 415 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 8 जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा आता 3 लाख 45 हजारांवर पोहोचला आहे. तर 14 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारत