शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

सौभाग्य योजनेमुळे राज्यात १५.१८ लाख घरांना वीज, ३०५०० पेक्षा जास्त घरे सौरऊर्जेने उजळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 11:57 IST

Saubhagya Yojana : महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडील (मेडा) आकडेवारीनुसार ऑक्टोबर २०१७ मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून आर्थिक वर्ष २०२१ अखेरपर्यंत महाराष्ट्रात एकूण ३०,५३८ घरांत ऑफ ग्रीड सोलर लाइट प्रणालीसह एकूण १५.१८ लाख घरांत वीजजोडणी दिली गेली आहे. 

नितीन अग्रवाल -नवी दिल्ली : प्रत्येक घरी वीज पोहोचविण्यासाठी सुरू केल्या गेलेल्या केंद्र सरकारच्या पंतप्रधान सहज बिजली हर घर योजनेतून महाराष्ट्रात १५.१८ लाख कुटुंबांना जोडणी दिली गेली आहे. यातील ३०,५०० पेक्षा जास्त घरे जेथे पारंपरिक वीज पोहोचणे कठीण होते, ती घरे सौरऊर्जेने उजळून निघाली आहेत. नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार राज्यात सौरऊर्जेने उजळून निघालेल्या घरांत सर्वाधिक २२,६३३ घरे नंदूरबारमध्ये आणि ३,७२१ घरे अमरावतीत आहेत. धुळ्यात १,०६५, गडचिरोलीत ८५५ आणि जलगावात ७०७ घरांपर्यंत सौरऊर्जेने वीज पोहोचविली गेली आहे.महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडील (मेडा) आकडेवारीनुसार ऑक्टोबर २०१७ मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून आर्थिक वर्ष २०२१ अखेरपर्यंत महाराष्ट्रात एकूण ३०,५३८ घरांत ऑफ ग्रीड सोलर लाइट प्रणालीसह एकूण १५.१८ लाख घरांत वीजजोडणी दिली गेली आहे. 

महाराष्ट्रात सौरऊर्जेने उजळलेली घरेजिल्हा            जोडणीनंदूरबार -             २२,६३३अमरावती -      ३,७२१धुळे -              १,०६५गडचिरोली     -        ८५५जळगाव -        ७०७अखिल महाराष्ट्र - ३०,५३८ 

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार