शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

गंगा नदी स्वच्छतेसाठी देशात १०८ ठिकाणी सत्याग्रह; पुण्यातही सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 16:33 IST

एक दिवस गंगा नदी स्वच्छ होण्यासाठी सत्याग्रह अशी ही मोहिम असणार आहे.

ठळक मुद्दे स्वामी शिवानंद यांनी केला प्रारंभ जळतज्ञ डॉ. राजेंद्रसिंग यांनी मोहिम सर्वत्र नेण्यासाठी घेतला आहे पुढाकार

पुणे : गंगा नदी स्वच्छ होण्यासाठी पुण्यासह देशात १०८ ठिकाणी सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. त्याची सुरवात हरिद्वार येथील स्वामी शिवानंद सरस्वती यांच्यापासून झाली आहे. पुण्यात देखील अनेक कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला असून, सत्याग्रह साखळी सुरू करण्यात आली आहे. एक दिवस गंगा नदी स्वच्छ होण्यासाठी सत्याग्रह अशी ही मोहिम असणार आहे. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंग यांनी मोहिम सर्वत्र नेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गंगा स्वच्छ करण्यासाठी यापूर्वी पर्यावरणतज्ज्ञ जी. डी. अग्रवाल उर्फ स्वामी सानंद यांनी सत्याग्रह करून ११२ दिवस उपोषण केले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू फक्त गंगामाता स्वच्छ व्हावा, यासाठी होता. आता पुन्हा एकदा बलिदान देण्यासाठी स्वामी शिवानंद सरस्वती हरिद्वार येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांनी ३ आॅगस्टपासून हे उपोषण सुरू केले आहे. अभियानाविषयी पुण्यातून विनोद बोधनकर संयोजन करत असून, त्यांच्यासोबत जीवितनदी संस्था, सारंग यादवडकर, अनुपम सराफ, शैलजा देशपांडे व इतर संस्थाही सहभागी झाल्या आहेत. या विषयी धर्मराज पाटील म्हणाले,‘‘गेल्या अनेक वर्षांपासून देशातील नद्या अस्वच्छ आणि प्रदूषित झालेल्या आहेत. त्या स्वच्छ करण्यासाठी स्वामी सानंद यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून त्यांची ही मोहिम आता देशभर आणि जागतिक स्तरावर नेणे आवश्यक आहे. संयुक्त राष्टÑ संघात देखील या मोहिमेची माहिती दिली आहे. दररोज एक जण उपोषण करून या सत्याग्रहात सहभागी होत आहेत.’’ =====================स्वामी सानंद यांचे बलिदान विसरू शकत नाही. त्यांची स्वच्छ गंगेची मोहिम आपण पुढे नेणे आवश्यक आहे. सरकार यावर काहीच करताना दिसत नाही. स्थानिक, राज्य, देश आणि जागतिक पातळीवर याबाबत जनजागृती झाली तर गंगा स्वच्छतेसाठी प्रयत्न होतील.   - डॉ. राजेंद्रसिंग, जलतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेriverनदीWaterपाणीCentral Governmentकेंद्र सरकार