शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

संजय झा हे भाजपचीच भाषा ट्विट करताहेत: रणदीप सुरजेवाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 14:11 IST

‘‘राहुल गांधी भाजप आणि मोदी यांच्याशी थेट संघर्ष करीत आहेत. त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी घ्यायला पाहिजे.’’ 

ठळक मुद्देझा यांच्या ट्विटमध्ये ज्या पत्रांचा उल्लेख केला त्याच्या अस्तित्वावरच काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित

नवी दिल्ली : काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले माजी प्रवक्ते संजय झा यांनी केलेले आरोप काँग्रेसने फेटाळले असून झा हे भाजपने लिहिलेली भाषाच ट्विट करीत आहेत म्हणजे त्यातून फेसबुकवरून निर्माण झालेल्या वादावरून लक्ष दूर करता येईल, असे म्हटले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी झा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये ज्या पत्रांचा उल्लेख केला त्या पत्रांच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित केला. सुरजेवाला यांचे म्हणणे असे की, असे कोणतेही पत्र लिहिले गेलेले नाही की काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना मिळाले.सुरजेवाला यांनी स्पष्ट केले की, ‘‘राहुल गांधी भाजप आणि मोदी यांच्याशी थेट संघर्ष करीत आहेत. त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी घ्यायला पाहिजे.’’ काँग्रेसमध्ये ही चर्चा राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडल्यापासून होत आहे. कारण सोनिया गांधी यांनी फक्त एक वर्षासाठी अध्यक्षपद सांभाळले होते व त्याची मुदत याच महिन्यात संपलीदेखील. सिंघवी यांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत नवा अध्यक्ष होणार नाही तोपर्यंत सोनिया गांधी अध्यक्ष असतील. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, कोरोनाच्या कारणामुळे राजकीय कार्यक्रमांवर बंदी असल्यामुळे नव्या अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही.

............................................................पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज : झासंजय झा यांनी ट्विटवर लिहिले की, ‘‘काँग्रेस पक्षाच्या जवळपास १०० नेत्यांनी (त्यात खासदारांचाही समावेश आहे) सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्व परिवर्तन आणि पारदर्शक निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. हे खरे आहे की, कपिल सिब्बल, शशी थरूर यांच्यासारख्या नेत्यांनी पक्षात निवडणूक घेण्याबाबत व पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याचे जाहीरपणे म्हटले आहे.’’ 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी