शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

संजान- उंबरगाव येथे रेल्वे रूळ तुटला, मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 09:20 IST

शुक्रवारी सकाळी संजान आणि उंबरगाव इथे रेल्वे रूळ तुटल्याची माहिती आहे.

मुंबई- शुक्रवारी सकाळी संजान आणि उंबरगाव इथे रेल्वे रूळ तुटल्याची माहिती आहे. पण सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे रूळ तुटल्याने गुजरातहून मुंबईला येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरानं धावत आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा होण्याची शक्यता आहे. 

मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गावर संजान आणि उंबरगाव येथे ही घटना घडली. रेल्वे रूळाला तडा गेल्याचं कळताच या मार्गावरील रेल्वेसेवा थांबविण्यात आली. त्यानंतर रेल्वे रूळ दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं. या दरम्यान गुजरातहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या दुसऱ्या मार्गावरून वळविण्यात आल्या. रेल्वे रूळ तुटल्यानं रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू असल्याचं समजतं आहे.