शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Yogi Adityanath: 'सनातन हा राष्ट्रीय धर्म', योगींच्या विधानाची चर्चा; काँग्रेस नेत्याचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 17:50 IST

आपण सर्वांनी आपल्या व्यक्तीगत स्वार्थातून पुढे जात ह्या राष्ट्रीय धर्म कार्यक्रशी जोडले जातो

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी राजस्थानच्या जालौर येथे मोठं विधान केलं आहे. येथील निलकंठ महादेव मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. यावेळी, बोलताना मुख्यमंत्री योगी यांनी सनातन धर्म हा देशाचा राष्ट्रीय धर्म असल्याचं म्हटलं. या धार्मिक कार्यक्रमात ज्याप्रकारे जाती, धर्म आणि पंथ यातील भेदभाव विसरुन आपली एकता दिसून आली. आपल्या दैनंदिन जीवनातही आपण सर्वांना याचा स्विकार करायला हवा. सनातन धर्म हा आपला राष्ट्रीय धर्म आहे, असे योगींनी यावेळी म्हटले. 

आपण सर्वांनी आपल्या व्यक्तीगत स्वार्थातून पुढे जात ह्या राष्ट्रीय धर्म कार्यक्रशी जोडले जातो. आपला देश सुरक्षीत राहावा, आपल्या मानबिंदुंची पुर्नस्थापना व्हावी आणि गो-ब्राह्मणांची रक्षा होईल, यासाठी आपण एकत्र येतो, असे योगींनी म्हटले आहे. योगींच्या या विधानानंतर एका दिवसांनी काँग्रेस नेत्याने पलटवार केला आहे. काँग्रेस नेते उदीत राज  यांनी म्हटले की, याचा अर्थ असा झाला की, शीख, जैन, बौद्ध, निरंकार, ईसाई आणि मुस्लीम धर्म संपुष्टात आले आहेत. 

दरम्यान, यापूर्वीही योगी आदित्यनाथ यांनी जालौर येथे केलेलं विधान चांगलंच चर्चेत होतं. जर कुठल्या कालखंडात आपल्या धर्माला अपवित्र करण्यात आलं असेल तर, त्याच्या पुनर्स्थापना करण्याचे अभियान सुरू करायला हवे. या अभियानाची सुरुवात अयोध्येत तब्बल ५०० वर्षांनी दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यातून आणि अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या भव्य मंदिराच्या निर्माणातून ही सुरुवात दिसत असल्याचं योगींनी म्हटले. 

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथChief Ministerमुख्यमंत्रीSanatan Sansthaसनातन संस्थाHinduहिंदू