शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 11:56 IST

पुरामुळे सहरसा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुरामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली असून अनेक लोक बेघर झाले आहेत. घरात पुराचं पाणी शिरल्याने लोकांची स्वप्नं वाहून गेली आहेत.

बिहारमधील कोसी नदीला आलेल्या पुरामुळे सहरसा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुरामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली असून अनेक लोक बेघर झाले आहेत. घरात पुराचं पाणी शिरल्याने लोकांची स्वप्नं वाहून गेली आहेत. परिस्थिती अशी आहे की अनेक लोक अजूनही त्यांच्या घराबाहेर तात्पुरत्या निवाऱ्यात राहत आहेत, तर काही लोक त्यांची उद्ध्वस्त झालेली घरं पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. 

स्थानिक लोकांना त्यांची घरं पुन्हा बांधता यावीत, यासाठी सरकारकडे मदतीची अपेक्षा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहरसा जिल्ह्यातील महर्षी ब्लॉकच्या कुंडा पंचायतीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं. शेतात उभं असलेलं भातपीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गावामध्ये त्यांनी अशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. अचानक आलेल्या पुरामुळे लोकांना काहीच करण्याची संधीच मिळाली नाही आणि त्यांचं सर्व सामान पाण्यात वाहून गेलं. अनेक कच्च्या घरांची पडझड झाली तर काही घरं पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत.

आपली सर्व स्वप्नं पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. एका व्यक्तीने सांगितलं की, त्याच्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेल्या सर्व वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. आता आपलं घर कसं बांधणार आणि पुढचं जीवन नेमकं कसं जगणार याची चिंता लोकांना वाटू लागली आहे.

पुनर्वसन आणि भरपाईसाठी ग्रामस्थ आता सरकारकडे मदतीसाठी पाहत आहेत. लोकांना आशा आहे की, सरकार त्यांना घरं बांधण्यासाठी आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करेल, जेणेकरून त्यांचे जीवन पुन्हा रुळावर येईल. या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून मोठं नुकसान झालं आहे.  

टॅग्स :BiharबिहारfloodपूरRainपाऊसmarriageलग्न