शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Russia-Ukraine Conflict: ॲापरेशन गंगा: आठवे विमान २१८ विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीत दाखल; आता वायुसेनाही होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 05:29 IST

Russia-Ukraine Conflict: रशियाचे हल्ले तीव्र झाल्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी वायुसेनेला माेहिमेत सहभागी हाेण्याचे आदेश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली :  रशियाचे हल्ले तीव्र झाल्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी वायुसेनेला माेहिमेत सहभागी हाेण्याचे आदेश दिले आहेत. वायुसेनेचे सी-१७ ग्लाेबमास्टर हे भव्य विमान पाठविण्यात येणार आहे. अफगाणिस्तानातील संघर्षादरम्यान या विमानाद्वारे एकाच वेळी ६४० जणांना सुखरूप परत आणण्यात आले हाेते. 

ऑपरेशन गंगा माेहिमेतील आठवे विमान २१८ विद्यार्थ्यांना घेऊन हंगेरीच्या बुडापेस्ट येथून नवी दिल्लीत दाखल झाले, तर नववे विमान २१८ भारतीयांना घेऊन बुखारेस्ट येथून नवी दिल्लीकडे झेपावले. आतापर्यंत ८ विमानांद्वारे १,८३६ भारतीयांना परत आणण्यात आले आहे.

रशियाकडून हल्ले आणखी तीव्र, ७० युक्रेनी सैनिकांचा मृत्यू

रशियाने कीव्ह आणि खारकीव्ह जवळच्या ओख्तिरका शहरातील लष्करी तळावर हल्ला केला. या ठिकाणी ७० युक्रेनी सैनिक ठार झाले आहेत. रशियाने युद्धात प्रतिबंधित शस्त्रांचा वापर केल्याचा आराेप युक्रेनने केला आहे. रशियाने व्हॅक्युम बाॅम्बचा वापर केल्याचा दावा केला असून, पारंपरिक शस्त्रापेक्षा हा ७ ते ८ पट घातक बाॅम्ब आहे.

कीव्हच्या दिशेने रशियाचा ६५ किलाेमीटर लांब लष्करी ताफा 

कीव्ह आणि खारकीव्हसाेबतच रशियाने चर्निहाईव्हमध्ये ताेफांचा वापर करून तीव्र हल्ले केले आहेत. उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रात रशियन सैन्याचे रणगाडे, ट्रक व इतर लष्करी वाहनांचा ६५ किलाेमीटर लांब ताफा दिसून आला. हा ताफा कीव्हपासून २७ किलाेमीटर अंतरावर एंटाेनाेव्ह विमानतळाजवळ पाेहाेचला आहे.

चर्चेशिवाय पर्याय नाही : भारताची भूमिका

- युक्रेनमधील बिघडणाऱ्या परिस्थितीबाबत भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये चिंता व्यक्त केली असून, तातडीने हिंसाचार थांबवून चर्चेद्वारे प्रश्न साेडविण्याचे आवाहन केले. भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी संयुक्त राष्ट्राच्या आपत्कालीन बैठकीत सांगितले, की  हिंसाचार साेडून चर्चेच्या मार्गावर येण्याशिवाय पर्याय नाही.

- भारतीयांना तेथून सुरक्षितपणे परत आणण्यास आमची सर्वाेच्च प्राथमिकता आहे; परंतु विविध सीमांवरील परिस्थितीमुळे बचाव माेहिमेवर परिणाम हाेत आहे. याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, असे तिरुमूर्ती म्हणाले.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाindian air forceभारतीय हवाई दलAir Indiaएअर इंडिया