शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

धक्कादायक आकडेवारी; रस्ते अपघातात दरवर्षी 12 लाख लोकांचा मृत्यू, तर 5 कोटी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:51 IST

Road Accident : भारतच नाही, तर संपूर्ण जगासमोर रस्ते अपघात गंभीर समस्या आहे.

Road Accident : भारतच नाही तर संपूर्ण जगासमोर असलेल्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे रस्ते अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू. दरवर्षी सुमारे 12 लाख लोक रस्ते अपघातात जीव गमावतात, तर 5 कोटी लोक जखमी होतात. जागतिक स्तरावर पायी चालणाऱ्या आणि सायकलस्वारांमध्ये दर 4 पैकी एकाचा मृत्यू होतो. या कारणामुळे जीव गमावलेल्यांचे वय 5 ते 29 वर्षांच्या दरम्यान आहे. 

रस्ते अपघातांबाबत आणखी एक धक्कादायक आकडेवारी अशी आहे की, या अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी अर्ध्याहून अधिक मृत्यू हे पायी चालणारे, सायकलस्वार आणि मोटारसायकलस्वारांचे असतात. यावर प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल स्टेटस रिपोर्टनुसार, दरवर्षी रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या एकूण 12 लाख मृत्यूंपैकी पादचाऱ्यांची आणि सायकलस्वारांची संख्या अनुक्रमे 21 आणि 5 टक्के आहे. म्हणजेच, एकूण मृतांमध्ये त्यांची संख्या 3 लाखांहून अधिक आहे.

70% लोकसंख्या शहरांमध्ये 2011-2020 दरम्यान पादचाऱ्यांच्या मृत्यूंमध्ये थोडीशी घट झाली आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या आठव्या आवृत्तीत असे म्हटले आहे की, प्रत्येक सरकारांनी चालणे आणि सायकलिंग सुरक्षित करण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. एका अंदाजानुसार 2030 पर्यंत जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे 70 टक्के लोक शहरांमध्ये राहतील.

2030 पर्यंत संयुक्त राष्ट्रांचे हे उद्दिष्ट आपण या दृष्टिकोनातून पाहिले तर वाहतुकीची म्हणजेच वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढतच जाईल. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 2030 पर्यंत रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यू आणि जखमींची जागतिक संख्या निम्मी करण्याचे ध्येय ठेवले आहे. हे ध्येय खूप महत्त्वाकांक्षी आहे. परंतु जगातील सरकारे ज्या पद्धतीने सायकलिंग आणि चालण्याला प्रोत्साहन देत आहेत, विशेषतः पर्यावरण संतुलन आणि इतर गरजा लक्षात घेऊन ते स्वतःच खूप महत्वाचे आहे.

टॅग्स :AccidentअपघातIndiaभारतDeathमृत्यू