शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं पेन्शन वाढणार, सरकार तपासणार तिजोरीवरचा भार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 16:32 IST

सरकारकडून पेन्शन वाढीचा गांभीर्यानं विचार सुरू

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निधी संघटनेशी संबंधित सदस्यांचं किमान मासिक निवृत्ती वेतन वाढण्याची शक्यता आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं किमान मासिक निवृत्ती वेतन वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. यासाठी कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी काल बैठक घेतली. या बैठकीला कर्मचारी भविष्य निधी संघटनेचं संचालक मंडळ उपस्थित होतं. कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन वाढवल्यास सरकारी तिजोरीवर नेमका किती भार पडेल, याची तपासणी केली जात असल्याची माहिती बैठकीनंतर संतोष गंगवार यांनी दिली. 'निवृत्ती वेतनात 1 हजार रुपयांनी वाढ केल्यास तिजोरीवर किती भार पडेल, दोन हजार रुपयांची वाढ केल्यास किती बोजा पडेल, याबद्दलचा विचार बैठकीत करण्यात आला. याबद्दलचा अंतिम निर्णय अर्थ मंत्रालयाकडून घेतला जाईल,' अशी माहिती त्यांनी दिली. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टींच्या बैठकीत ईपीएस 1995 (कर्मचारी पेन्शन स्कीम 1995) यावरुन सुरू असलेल्या वादाबद्दल चर्चा झाली. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात विचारधीन आहे. ईपीएस 1995 च्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ईपीएफओच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आम्हाला ईपीएस 1995 च्या अंतर्गत 2014 च्या आधी मिळणाऱ्या सर्व सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :Employeeकर्मचारीMONEYपैसा