शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आझाद मैदानावर आंदोलन करावे, इतर कुठेही बसू नये; मुंबई पोलिसांचे आंदोलकांना आवाहन
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
5
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
6
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
7
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
8
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
9
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
15
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
16
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
17
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
18
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
19
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
20
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार

माझ्या आईची सुटका करा हो, युवकाची न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:48 IST

याचिकेवर २ जून रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

नवी दिल्ली :आसाम पोलिसांनी माझ्या आईला अवैधरीत्या ताब्यात घेतले असून, तिची सुटका करावी, अशी विनंती करीत एका युवकाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

सरन्यायाधीश भूषण गवई, न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह व न्या. ए. एस. चांदूरकर यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्ता युनूस अलीची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ शोएब आलम युक्तिवाद करताना म्हणाले की, याचिकाकर्त्याच्या आईला राज्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. युनूस

अली (वय २६) याने आई मोनोबारा बेवा यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी केली. २४ मे रोजी पोलिसांनी त्यांना बोलावले व ताब्यात घेतले, असा आरोप आहे. खटले प्रलंबित असताना आसाममध्ये लोकांना ताब्यात घेतले जाते व बांगलादेशमध्ये निर्वासित केले जाते, याबाबत आलम यांनी चिंता व्यक्त केली.

नेमके प्रकरण काय?

आसामच्या विदेशी लोकांच्या छावण्यांत तीन वर्षांपासून अधिक काळ राहणाऱ्यांची सशर्त सुटका करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्या प्रकरणात मोनोबारा बेवा या १२ डिसेंबर २०१९ पासून जामिनावर आहेत. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAssamआसाम