शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

कोरोना काळात विक्रमी परदेशी गुंतवणूक - पंतप्रधान; आता जग विचारते की, भारत का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 5:23 AM

Prime Minister Narendra Modi : जग दुसऱ्या औद्योगिक क्रांतीकडे चालले आहे. येणाऱ्या वर्षांत आत्मनिर्भर भारतासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट आपण योग्य वेळेत गाठायला हवे, असेही पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले. 

नवी दिल्ली : जगाचा भारतावर विश्वास आहे. त्यामुळेच कोरोना साथीच्या काळातही भारतात विक्रमी विदेशी गुंतवणूक झाली, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. असोचेमच्या वर्धापन दिनानिमित्ताने कार्यक्रमात बीजभाषण करताना मोदी यांनी हे वक्तव्य केले. मोदी यांनी असेही म्हटले की, आता देश बदलला आहे. पूर्वी जग विचारत असे की, भारत कशासाठी? आता जग विचारते की, भारत का नाही?मोदी म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेवर जगाचा विश्वास आहे. म्हणूनच कोरोना काळात जगभरातील देशांचे गुंतवणुकीचे स्रोत आटलेले असताना भारतात मात्र विक्रमी थेट परकीय गुंतवणूक झाली. हा विश्वास कायम राखण्यासाठी आपण देशांतर्गत गुंतवणूक वाढविण्याची गरज आहे.जग दुसऱ्या औद्योगिक क्रांतीकडे चालले आहे. येणाऱ्या वर्षांत आत्मनिर्भर भारतासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट आपण योग्य वेळेत गाठायला हवे, असेही पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले. 

पंतप्रधानांचे प्रयत्न दिखाऊ नव्हते - टाटारतन टाटा मोदी यांची प्रशंसा करताना म्हणाले, मोदी यांनी साथीच्या काळात अत्यंत कणखरपणे देशाचे नेतृत्व केले. तुम्ही डगमगला नाहीत, तुम्ही आघाडीवर राहून देशाचे नेतृत्व केले. देशाने काही मिनिटांसाठी दिवे बंद करावे, असे आवाहन तुम्ही केले आणि ते खरोखर तसे घडून आले. हे प्रयत्न वरवरचे अथवा दिखाऊ नव्हते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी