शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

अमरिंदर सिंग-नवज्योत सिद्धू यांच्यात दिलजमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 07:17 IST

काँग्रेस नेतृत्वाच्या या प्रयत्नांनंतर सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांनी गेल्या ४८ तासांत तीनदा चर्चा केली. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनीच सिद्धू यांच्याशी आता कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले.

शीलेश शर्मा - नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांंनी आपसातील मतभेद विसरावेत, असे सांगत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सिद्धू यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करण्याचा सल्ला मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना दिला आहे. त्यानंतर पंजाबचे प्रभारी आणि काँग्रेसचे सरचिटणीस हरिश रावत यांनी अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यातील मतभेद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या. (Reconciliation between Amarinder Singh and Navjot Sidhu)

काँग्रेस नेतृत्वाच्या या प्रयत्नांनंतर सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांनी गेल्या ४८ तासांत तीनदा चर्चा केली. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनीच सिद्धू यांच्याशी आता कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. सिद्धू हे लवकरच मंत्रिमंडळात परततील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या सूत्रांनुसार येत्या काही दिवसांत अमरिंदर सिंग हे मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असून, सिद्धू यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याचे संकेत आहेत.  

टॅग्स :PoliticsराजकारणNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसPunjabपंजाब