शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्यास सामोरे जाण्यास भारत सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 21:10 IST

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. 

ठळक मुद्देआम्हीही त्यांना जशास तसे उत्तर देऊ आणि समुद्रमार्गे दहशतवादी हल्लास सामोरे जाण्यास भारत सज्जकच्छपासून केरळपर्यंत विस्तारलेल्या सागरी तटांवर दहशतवादी हल्ला करणार नाहीत अशा संभ्रमात राहणं योग्य ठरणार नाही.

कोल्लम (केरळ) - पाकिस्तानचे प्रशिक्षित दहशतवादी भारतावर समुद्रीमार्गे हल्ला करण्याची शक्यता आहे. मात्र, आम्हीही त्यांना जशास तसे उत्तर देऊ आणि समुद्रमार्गे दहशतवादी हल्लास सामोरे जाण्यास भारत सज्ज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. केरळ येथील कोल्लममधील आध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमयी यांच्या ६६ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांची आणि  बालाकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचीही आठवणही राजनाथ सिंह यांनी यावेळी करून दिली. कच्छपासून केरळपर्यंत विस्तारलेल्या सागरी तटांवर दहशतवादी हल्ला करणार नाहीत अशा संभ्रमात राहणं योग्य ठरणार नाही. मात्र, दहशतवादी हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे प्रतिपादन सिंह यांनी केले. सागरी संरक्षणासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीKeralaकेरळIndiaभारत