शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

अवकाळी पावसाने वाढला मलेरियाचा धोका

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST

अवकाळी पावसाने वाढला मलेरियाचा धोका

अवकाळी पावसाने वाढला मलेरियाचा धोका

- सामान्यांत स्वाईन फ्लूनंतर मलेरियाची भीती
- लहान मुले, गरोदर महिलांना धोका संभवण्याची शक्यता
- नाले, गटारी, तलाव, सांडपाण्यात केली जातेय फवारणी

औरंगाबाद, दि. १३ - गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे सर्वदूर गारवा पसरला आहे. भर उन्हाळ्यात पाऊस कसा काय आला? या विचाराने सर्व नागरिक परेशान झाले आहेत. वातावरणाचा अंदाज येत नसून या पावसाने पिकांची नासधूस केली आहे. या पावसामुळे मलेरियाचा धोका मात्र संभवू शकतो. मलेरिया हा रोग प्लाज्मोडियम या जिवाणूमुळे पसरतो. हा जिवाणू एनाफिलीज मादी डासांमध्ये असतो. पावसाळ्याच्या दिवसांत हा रोग झपाट्याने पसरतो. सर्वसामान्यांना मलेरियाचा काही त्रास होऊ नये म्हणून फवारणी सुरू करण्यात आली आहे.

मुले व गर्भवतींना जास्त भीती
जगात दरवर्षी ४० ते ९० कोटी लोकांमध्ये ताप येण्याचे कारण मलेरिया आहे. यातील १० ते ३० लाख रुग्णांचा प्रतिवर्षी मृत्यू होतो. या आकडेवारीनुसार ३० सेकंदांत एक मृत्यू मलेरियामुळे होतो. यामध्ये पाच वर्षांची मुले आणि गरोदर महिलांचा अधिक समावेश आहे. त्यामुळे या दोघांना जास्तीत जास्त स्वत:ची काळजी घेणे जरूरी आहे.

दुप्पट होईल मृत्यूदर
१९९२ नंतर मलेरियाचे वाढते प्रमाण पाहता आतापर्यंत या प्रक्रियेत कसलीही कमतरता झाली नाही. जर अशीच परिस्थिती राहिली तर येत्या २० वर्षांत मलेरियामुळे होणार्‍या मृत्यूच्या दरांत दुपटीने वाढ झालेली असेल. बरेच रुग्ण हे ग्रामीण भागातून येतात. ते डॉक्टरकडे जात नाहीत किंवा त्यांना काय त्रास होतो आहे? हे लिहूनदेखील ठेवत नाहीत. त्यामुळे दुसर्‍या व्यक्तीला जर त्रास होत असेल तर त्यालाही काय करावे ते समजत नाही.

(जोड आहे)