शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुख्यमंत्र्यांनी तीन तासांत ऐकल्या 5000 लोकांच्या समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 16:17 IST

विविध कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

जयपूर : राजस्थाने मुख्यमंत्रीअशोक गहलोत यांनी आपल्या निवासस्थानी झालेल्या जनसुनावणीवेळी राज्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी जवळपास तीन तासांत 5000 नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. अशोक गहलोत यांना भेटण्यासाठी पार्टीने नेता आणि कार्यकर्ते सुद्धा सामील होते. याशिवाय, संस्था आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिकीटांवर दावेदारी करणारे नेतेमंडळी सुद्धा उपस्थित होते.

हनुमानगड जिल्ह्यातील संगरिया नगरपालिकेचे उपाध्यक्ष प्रियंका महेंद्र गोदारा यांनी अशोक गहलोत यांनी भेट घेऊन नरगपालिका अध्यक्ष नाथुराम सोनी यांच्याविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. संजीवनी क्रेडिट सोसायटी बनावट प्रकरणी सुद्धा पीडितांकडून देण्यात आलेल्या निवेदनात केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यावर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याचबरोबर, विविध कर्मचारी संघटनांनी अशोक गहलोत यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या आणि समस्या अशोक गहलोत यांच्यासमोर मांडल्या. तसेच, अशोक गहलोत यांना भेटण्यासाठी आलेल्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी केली आहे. 

दरम्यान, गेल्या सोमवारी अशोक गलहोत यांच्या निवासस्थानी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी अशोक गहलोत यांनी हातोडी क्षेत्रात आलेल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे सोमवारी होणारी जनसुनावणी रद्द करण्यात आली होती. यामुळे ही जनसुनावणी आज घेण्यात आल्यामुळे मोठ्याप्रमाणात नागरिक आले होते. 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थान