शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:34 IST

Rajasthan Accident: नवीन आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वीच दाम्पत्यावर काळाने घाला घातला.

Rajasthan Accident: राजस्थानची राजधानी जयपूरमधून अपघाताची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका भरधाव ट्रक आणि जीपची समोरासमोर जोरदारर टक्कर झाली, ज्यात लग्न करुन परतणाऱ्या वधूसह ५ जणांचा मृत्यू झाला, तर नवऱ्या मुलासह ८ जण गंभीर जखमी झाले. हे सर्वजण मध्य प्रदेशातून परतत होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसहा वाजता जयपूर ग्रामीण भागातील जमवारमगडजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १४८ वर हा अपघात झाला. जीप आणि ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. टक्कर इतकी भीषण होती की, जीपचा चुराडा झाला. याच जीपमधून वधू-वरासह कुटुंबातील सुमारे १४-१५ सदस्य प्रवास करत होते. 

अपघातानंतर उडाला गोंधळ अपघानंतर जीपमधील प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकून जवळच्या ग्रामस्थांनी अपघातस्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. तसेच, अपघाताची माहिती रायसर पोलिस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच, पोलिस तातडीने अपघातस्थळी पोहोचले आणि ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना जीपमधून बाहेर काढले. 

सर्व जखमींना चांदवाजी येथील एनआयएमएस रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर पाच जणांना मृत घोषित करण्यात आले. उर्वरित जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवदाम्पत्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यमुळे दोन्ही बाजुच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्न