शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी मिशनमध्ये घोषणा मोठ्या, पण उत्तरदायित्व शून्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 10:31 IST

सरकारला प्रश्न विचारणे आवश्यक; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली: मोठ्या घोषणा करणे आणि नंतर कोणत्याही उत्तरदायित्वाशिवाय त्यांचा थाटामाटात प्रचार करणे ही सरकारची कार्यशैली आहे. स्मार्ट सिटी मिशन हे याच कार्यशैलीचे उदाहरण आहे, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली.

१९ मार्च रोजी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाचा आणि सरकारच्या उत्तराचा संदर्भ देत, त्यांनी दावा केला की स्मार्ट सिटी मिशन म्हणजे निव्वळ एक फसवणूक आहे. व्हॉट्सअॅप चॅनलवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, एखादे शहर आपल्या नागरिकांना मूलभूत सन्मान स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा आणि सुरक्षा देऊ शकत नसेल, तर ते 'स्मार्ट' असू शकत नाही. आता ही योजना पूर्णत्वाच्या जवळ येत असताना, मी संसदेत सरकारला प्रत्यक्ष परिणामांचा हिशोब देण्यास सांगितले आहे आणि जे सत्य समोर आले आहे, त्याला फसवणुकीशिवाय दुसरे काहीही म्हणता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. स्मार्ट शहरे कशी तयार केली जातात, यश कोणत्या आधारावर ठरवले जाते, किती शहरे खऱ्या अर्थाने बदलली आहेत आणि लोकांच्या जीवनात कोणते ठोस बदल झाले आहेत, यावर प्रश्न विचारले पाहिजेत, असे ते म्हणाले.

राज्यमंत्र्यांचे म्हणणे काय? 

राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तर देताना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू म्हणाले, स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत, केंद्र सरकारच्या ४८,००० कोटींच्या वाटपापैकी, मिशनअंतर्गत निवडलेल्या १०० शहरांना ४७,४५८ कोटी मिळाले आहेत. शहरांसाठीच्या केंद्रीय वाटपाच्या ९९ टक्के म्हणजेच १००० कोटी रुपयांच्या केंद्रीय आर्थिक मदतीचा दावा केला आहे. १ मार्च २०२६ पर्यंत, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या अहवालानुसार, ४६,३२६ कोटी रुपये (म्हणजे शहरांना वितरित केलेल्या एकूण केंद्रीय आर्थिक मदतीच्या ९८ टक्के) रकमेचा वापर करण्यात आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Smart City Mission: Big announcements, zero accountability, says Rahul Gandhi.

Web Summary : Rahul Gandhi criticizes the Smart City Mission as a facade. Despite allocated funds, he questions the tangible improvements in citizens' lives, citing failures in providing basic necessities. The government claims significant fund utilization, but Rahul demands accountability on actual outcomes.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस