शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 20:52 IST

Rahul Gandhi on Pahalgam Attack: हा फक्त हल्ला नसून, एक निर्दयी नरसंहार आहे. हा भारताच्या आत्म्यावर हल्ला आहे.

Rahul Gandhi on Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा कठीण काळात सर्व विरोधक सरकारच्या बाजूने आले आहेत. दरम्यान, आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्वरित आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.

संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत 

केंद्र सरकारच्या जातीय जनगणनेच्या निर्णयानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत म्हटले की, हा फक्त हल्ला नसून, एक निर्दयी नरसंहार आहे. हा भारताच्या आत्म्यावर हल्ला आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. सरकारने वेळ वाया घालवू नये, तात्काळ आणि कठोर कारवाई करावी. या कठीण काळात संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत उभा आहे. आता पंतप्रधान मोदींनी निर्णायक पाऊल उचलावे, असेही ते यावेळी म्हणाले.

राहुल गांधी पुढे म्हणतात, मी या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना भेटलो. ते म्हणाले की, आमची मुले शहीद झाली, पण आम्हाला फक्त हौतात्म्याचे नाटक दाखवले जात आहे. त्यांचे हे शब्द खूप गंभीर आहेत. यावरुन असे दिसून येते की, लोकांचा सरकारवरील विश्वास डळमळीत होत आहे. इतके लोक मारले गेले, हे कदापी मान्य नाही. ज्यांनी हे कृत्य केले, त्यांना योग्य शिक्षा देणे गरजेचे आहे. पंतप्रधानांना कुठलाही उशीर न करता थेट कारवाई करावी.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा