शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 20:52 IST

Rahul Gandhi on Pahalgam Attack: हा फक्त हल्ला नसून, एक निर्दयी नरसंहार आहे. हा भारताच्या आत्म्यावर हल्ला आहे.

Rahul Gandhi on Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा कठीण काळात सर्व विरोधक सरकारच्या बाजूने आले आहेत. दरम्यान, आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्वरित आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.

संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत 

केंद्र सरकारच्या जातीय जनगणनेच्या निर्णयानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत म्हटले की, हा फक्त हल्ला नसून, एक निर्दयी नरसंहार आहे. हा भारताच्या आत्म्यावर हल्ला आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. सरकारने वेळ वाया घालवू नये, तात्काळ आणि कठोर कारवाई करावी. या कठीण काळात संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत उभा आहे. आता पंतप्रधान मोदींनी निर्णायक पाऊल उचलावे, असेही ते यावेळी म्हणाले.

राहुल गांधी पुढे म्हणतात, मी या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना भेटलो. ते म्हणाले की, आमची मुले शहीद झाली, पण आम्हाला फक्त हौतात्म्याचे नाटक दाखवले जात आहे. त्यांचे हे शब्द खूप गंभीर आहेत. यावरुन असे दिसून येते की, लोकांचा सरकारवरील विश्वास डळमळीत होत आहे. इतके लोक मारले गेले, हे कदापी मान्य नाही. ज्यांनी हे कृत्य केले, त्यांना योग्य शिक्षा देणे गरजेचे आहे. पंतप्रधानांना कुठलाही उशीर न करता थेट कारवाई करावी.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा