शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

'संसदेच्या अधिवेशनात आम्ही...' मणिपूरच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींची PM मोदींना खास अपील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 19:00 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने मणिपूर हिंसाचारावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत.

Rahul Gandhi on Manipur Violence : मणिपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मेईतेई आणि कुकी समाजात हिंसाचार भडकला आहे. यावरुन काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मणिपूरचा दौरा केला होता. त्यात त्यांनी पीडितांसाठी उभारलेल्या मदत शिबिरांना भेटी होत्या.

दरम्यान, आज(दि.11) राहुल गांधी यांनी आज मीडियाशी संवाद साधताना याच मुद्द्यावरुन केंद्र सरकारला आणि पीएम नरेंद्र मोदींना खास अपील केली. राहुल गांधी म्हणाले की, मजबूत विरोधक म्हणून आम्ही संसदेत मणिपूरमधील अशांततेचा मुद्दा मांडत राहू. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरचा दौरा करावा आणि राज्यातील पीडितांच्या समस्या ऐकून घ्याव्यात अन् शांततेचे आवाहन करावे.

राज्याचे दोन भाग झालेराहुल पुढे म्हणाले, हिंसा सुरू झाल्यापासून मी तीनवेळा मणिपूरचा दौरा केला, पण दुर्दैवाने परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. आजही राज्याचे दोन तुकडे झाले आहेत. घरे जळत आहेत, निरपराधांचा जीव जातोय. हजारो कुटुंबांना मदत छावण्यांमध्ये राहावे लागत आहे. ही शोकांतिका संपवण्यासाठी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी आम्ही संसदेत हा मुद्दा मांडत राहू, असेही ते म्हणाले.

मणिपूरच्या जनतेसाठी व्हिडिओराहुल गांधींनी मणिपूरच्या जनतेसाठी एक व्हिडिओ संदेश शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना राहुल गांधींनी पोस्टमध्ये लिहिले की, मी तुमची मदत करू शकतो, तुमचे मुद्दे संसदेत मांडून सरकारवर दबाव टाकू शकतो. पण, तुम्ही तुमच्या घरी परत कधी जाऊ शकाल, याची खात्री मी देऊ शकत नाही. याचे उत्तर फक्त सरकारकडे आहे. पुढच्या संसदेच्या अधिवेशनात मी तुमचा मुद्दा मांडणार आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसManipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा