शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"लोकशाहीची हत्या करण्याच्या भाजपच्या कटात मसीह केवळ 'मोहरा', मागे मोदींचा चेहरा"; राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 19:38 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंदीगड महापौर निवडणुकीतील अनियमिततेच्या प्रकरणावर मंगळवारी (20 फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी, सीजेआय डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने महापौर निवडणूक रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांनी अवैध घोषित केलेली सर्वच्या सर्व 8 मते 'वैध' असल्याचे घोषित केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीड‍िया प्‍लॅटफार्म 'एक्‍स'वर पोस्‍ट कत लिहिले, ''लोकशाहीची हत्या करण्याच्या भाजपच्या कटात मसीह केवळ 'मोहरा' आहे, मागे मोदींचा 'चेहरा' आहे.''

यासंदर्भात बोलताना काँग्रेसाध्यक्ष खर्गे यांनीही सोशल मीड‍िया प्‍लॅटफार्म 'एक्‍स'वर पोस्‍ट शेअर करत म्हटले आहे, सर्वोच्च न्यायालयाने लोकशाही निरंकुश भाजपच्या दंशापासून वाचविले आहे. भाजप अशा हेराफरीच्या माध्यमाने निवडणूक जिंकत होता. एवढेच नाही, तर चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत संस्थात्मक मोडतोड ही मोदी-शाह यांच्या लोकशाही पायदळी तुडवण्याच्या कुटील कारस्थानाचा हा एक छोटासा नमुना आहे, असेही खर्गे म्हणाले.

'संविधानावरील हल्ल्याचा सामूहिक सामना करायला हवा' -खर्गे म्हणाले, सर्व भारतीयांना आवाहन केले आहे की, त्यांनी संविधानावर झालेल्या या हल्ल्याचा सामूहिकपणे सामना करायला हवा. आगामी लोकसभा निवडणूक 2024 चा उल्लेख करत, ते म्हणाले, पुढच्या निवडणुकीत आपली लोकशाही चौकात असेल, हे आपण कधीही विसरू नये. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपाcongressकाँग्रेस