शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राहुल गांधींनी वायनाडला दिले १७५ स्मार्ट टीव्ही; आदिवासी विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 01:06 IST

केरळमध्ये १ जूनपासूनच ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात झाली. फर्स्ट बेल असे या शिक्षणपद्धतीला नाव देण्यात आले आहे. पण अनेक आदिवासी विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट वा अन्य कोणतेच साधन नसल्याचे राहुल गांधी यांच्या लक्षात आले

वायनाड (केरळ) : कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा सुरू करणे शक्य नसल्याने केरळ सरकारने आॅनलाइन शिक्षण सुरू केले असून, ते घेण्यात आदिवासी विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये, यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाडमधील कलपेट्टामध्ये १७५ स्मार्ट टीव्ही दिले आहेत. राहुल गांधी वायनाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

केरळमध्ये १ जूनपासूनच ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात झाली. फर्स्ट बेल असे या शिक्षणपद्धतीला नाव देण्यात आले आहे. पण अनेक आदिवासी विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट वा अन्य कोणतेच साधन नसल्याचे राहुल गांधी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी स्मार्ट टीव्ही देण्याचा निर्णय घेतला. हे १७५ स्मार्ट टीव्ही ही तात्पुरती सोय आहे. प्रत्यक्षात त्या आदिवासी विद्यार्थ्यांना संगणक, स्मार्टफोन, केबल टीव्ही, इंटरनेट कनेक्शन दिले जाणे गरजेचे आहे. तसे केले, तरच या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होईल, असे राहुल गांधी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. या नव्या शिक्षणपद्धतीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण मध्येच सुटू नये, यासाठी ही सोय करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जे लागेल, ते कळवावे, तशी सोय आपण करू, असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही कळविले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपण सुरू केलेली फर्स्ट बेल योजना अतिशय चांगली आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांकडे ज्या वस्तू असायला हव्यात, त्यांचीही व्यवस्था करायला हवी. त्यासाठी आपण हे पाऊ ल उचलले आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. याआधी त्यांनी आपल्या वाढदिवशी विद्यार्थ्यांसाठी ५0 टीव्ही संच दिले होते. मल्लपूरम व कोळीकोड येथील विद्यार्थ्यांसाठीही त्यांनी १00 स्मार्टफोनची व्यवस्था याआधी करून दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीwayanad-pcवायनाडonlineऑनलाइनEducationशिक्षण