शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

Rahul Gandhi Attacks Modi Govt: "भारतात हक्क मागणाऱ्यांना अटक केले जाते", राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 14:35 IST

Rahul Gandhi Attacks Modi Govt: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला.

Rahul Gandhi Attacks Modi Govt:काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अनेकदा महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. आता राहुल गांधींनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन केंद्रातील मोदी सरकारवर (Central Goverenment) पुन्हा निशाणा साधला आहे. केंद्रावर गंभीर आरोप करत त्यांना हुकूमशहा म्हटले आहे. 

तरुणांना बेरोजगार करून सरकार कोट्यवधी कुटुंबांच्या आशा मोडीत काढत असल्याचा आरोपही राहुल यांनी केला. राहुल यांनी काही विद्यार्थ्यांचा व्हिडीओही पोस्ट केला आहे, ज्यात ते आपल्या हक्काची मागणी करत आहे. तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी गेल्या पाच वर्षांत 20 ते 24 वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारीचा दर दुप्पट केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ताशेरे ओढले.

राहुल सरकारला हुकूमशहा म्हणालेराहुल गांधींनी ट्विट केले की, "प्रश्न विचारू नका, आवाज उठवू नका, शांततेने आंदोलन करू नका, नवीन भारतात हक्क मागणाऱ्यांना अटक केले जाते. तरुणांना बेरोजगार करून, कोट्यवधी कुटुंबांच्या आशा मोडीत काढत हे हुकूमशाही सरकार देशाचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे.'

यापूर्वीही प्रश्न उपस्थित केले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर गेल्या 5 वर्षात 20 ते 24 वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारी दुप्पट केल्याबद्दल हल्ला चढवला होता. पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवत राहुल गांधी यांनी विचारले होते की, टटदेशातील तरुण पंतप्रधानांच्या ‘लबाडी’साठी ‘भूल करणारा’, ‘विश्वासघात’ आणि ‘फसवणूक’ यासारखे ‘असंसदीय’ शब्द वापरू शकतात का?'' असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा