शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi Attacks Modi Govt: "भारतात हक्क मागणाऱ्यांना अटक केले जाते", राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 14:35 IST

Rahul Gandhi Attacks Modi Govt: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला.

Rahul Gandhi Attacks Modi Govt:काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अनेकदा महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. आता राहुल गांधींनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन केंद्रातील मोदी सरकारवर (Central Goverenment) पुन्हा निशाणा साधला आहे. केंद्रावर गंभीर आरोप करत त्यांना हुकूमशहा म्हटले आहे. 

तरुणांना बेरोजगार करून सरकार कोट्यवधी कुटुंबांच्या आशा मोडीत काढत असल्याचा आरोपही राहुल यांनी केला. राहुल यांनी काही विद्यार्थ्यांचा व्हिडीओही पोस्ट केला आहे, ज्यात ते आपल्या हक्काची मागणी करत आहे. तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी गेल्या पाच वर्षांत 20 ते 24 वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारीचा दर दुप्पट केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ताशेरे ओढले.

राहुल सरकारला हुकूमशहा म्हणालेराहुल गांधींनी ट्विट केले की, "प्रश्न विचारू नका, आवाज उठवू नका, शांततेने आंदोलन करू नका, नवीन भारतात हक्क मागणाऱ्यांना अटक केले जाते. तरुणांना बेरोजगार करून, कोट्यवधी कुटुंबांच्या आशा मोडीत काढत हे हुकूमशाही सरकार देशाचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे.'

यापूर्वीही प्रश्न उपस्थित केले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर गेल्या 5 वर्षात 20 ते 24 वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारी दुप्पट केल्याबद्दल हल्ला चढवला होता. पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवत राहुल गांधी यांनी विचारले होते की, टटदेशातील तरुण पंतप्रधानांच्या ‘लबाडी’साठी ‘भूल करणारा’, ‘विश्वासघात’ आणि ‘फसवणूक’ यासारखे ‘असंसदीय’ शब्द वापरू शकतात का?'' असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा