शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

Rahul Gandhi Attacks Modi Govt: "भारतात हक्क मागणाऱ्यांना अटक केले जाते", राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 14:35 IST

Rahul Gandhi Attacks Modi Govt: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला.

Rahul Gandhi Attacks Modi Govt:काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अनेकदा महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. आता राहुल गांधींनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन केंद्रातील मोदी सरकारवर (Central Goverenment) पुन्हा निशाणा साधला आहे. केंद्रावर गंभीर आरोप करत त्यांना हुकूमशहा म्हटले आहे. 

तरुणांना बेरोजगार करून सरकार कोट्यवधी कुटुंबांच्या आशा मोडीत काढत असल्याचा आरोपही राहुल यांनी केला. राहुल यांनी काही विद्यार्थ्यांचा व्हिडीओही पोस्ट केला आहे, ज्यात ते आपल्या हक्काची मागणी करत आहे. तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी गेल्या पाच वर्षांत 20 ते 24 वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारीचा दर दुप्पट केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ताशेरे ओढले.

राहुल सरकारला हुकूमशहा म्हणालेराहुल गांधींनी ट्विट केले की, "प्रश्न विचारू नका, आवाज उठवू नका, शांततेने आंदोलन करू नका, नवीन भारतात हक्क मागणाऱ्यांना अटक केले जाते. तरुणांना बेरोजगार करून, कोट्यवधी कुटुंबांच्या आशा मोडीत काढत हे हुकूमशाही सरकार देशाचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे.'

यापूर्वीही प्रश्न उपस्थित केले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर गेल्या 5 वर्षात 20 ते 24 वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारी दुप्पट केल्याबद्दल हल्ला चढवला होता. पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवत राहुल गांधी यांनी विचारले होते की, टटदेशातील तरुण पंतप्रधानांच्या ‘लबाडी’साठी ‘भूल करणारा’, ‘विश्वासघात’ आणि ‘फसवणूक’ यासारखे ‘असंसदीय’ शब्द वापरू शकतात का?'' असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा