शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

रघुबर दास सरकारने झारखंडला स्थैर्य दिले -प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 04:52 IST

झारखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर रघुबर दास सरकार येईपर्यंतच्या काळातील अस्थिरता वेदनादायी होती.

रांची (झारखंड) : झारखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर रघुबर दास सरकार येईपर्यंतच्या काळातील अस्थिरता वेदनादायी होती. दास सरकारने गेल्या पाच वर्षांत राज्याला स्थैर्य प्राप्त करून दिले, असे माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी येथे म्हटले.प्रसाद म्हणाले, भाजपचे झारखंडशी भावनात्मक नाते आहे; परंतु काही स्वार्थी लोक राज्यात स्थैर्य निर्माण होऊ देत नाहीत. रघुबर दास यांचे सरकार हे पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करणारे पहिलेच सरकार आहे. त्या आधी २००० ते २०१४ या कालावधीत तीन वेळा राष्ट्रपती राजवटीसह नऊ सरकारे येऊन गेली. झारखंडशी भाजपचे भावनात्मक आणि नैतिक नाते आहे. स्वतंत्र झारखंड राज्याची मागणी झाली तेव्हा तिला जनसंघाने व भाजपने पाठिंबा दिला होता; परंतु जेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार केंद्रात आले तेव्हाच झारखंडची निर्मिती झाली, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.भाजपचा झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसाद यांच्या हस्ते व मुख्यमंत्री दास व इतरांच्या उपस्थितीत प्रकाशित झाल्यावर ते म्हणाले, अर्जुन मुंडा हे मुख्यमंत्री असताना त्यांनी चांगले काम केले व विकासासाठी प्रयत्नहीकेले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019JharkhandझारखंडBJPभाजपा