शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

रघुबर दास सरकारने झारखंडला स्थैर्य दिले -प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 04:52 IST

झारखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर रघुबर दास सरकार येईपर्यंतच्या काळातील अस्थिरता वेदनादायी होती.

रांची (झारखंड) : झारखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर रघुबर दास सरकार येईपर्यंतच्या काळातील अस्थिरता वेदनादायी होती. दास सरकारने गेल्या पाच वर्षांत राज्याला स्थैर्य प्राप्त करून दिले, असे माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी येथे म्हटले.प्रसाद म्हणाले, भाजपचे झारखंडशी भावनात्मक नाते आहे; परंतु काही स्वार्थी लोक राज्यात स्थैर्य निर्माण होऊ देत नाहीत. रघुबर दास यांचे सरकार हे पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करणारे पहिलेच सरकार आहे. त्या आधी २००० ते २०१४ या कालावधीत तीन वेळा राष्ट्रपती राजवटीसह नऊ सरकारे येऊन गेली. झारखंडशी भाजपचे भावनात्मक आणि नैतिक नाते आहे. स्वतंत्र झारखंड राज्याची मागणी झाली तेव्हा तिला जनसंघाने व भाजपने पाठिंबा दिला होता; परंतु जेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार केंद्रात आले तेव्हाच झारखंडची निर्मिती झाली, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.भाजपचा झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसाद यांच्या हस्ते व मुख्यमंत्री दास व इतरांच्या उपस्थितीत प्रकाशित झाल्यावर ते म्हणाले, अर्जुन मुंडा हे मुख्यमंत्री असताना त्यांनी चांगले काम केले व विकासासाठी प्रयत्नहीकेले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019JharkhandझारखंडBJPभाजपा