शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रघुबर दास सरकारने झारखंडला स्थैर्य दिले -प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 04:52 IST

झारखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर रघुबर दास सरकार येईपर्यंतच्या काळातील अस्थिरता वेदनादायी होती.

रांची (झारखंड) : झारखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर रघुबर दास सरकार येईपर्यंतच्या काळातील अस्थिरता वेदनादायी होती. दास सरकारने गेल्या पाच वर्षांत राज्याला स्थैर्य प्राप्त करून दिले, असे माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी येथे म्हटले.प्रसाद म्हणाले, भाजपचे झारखंडशी भावनात्मक नाते आहे; परंतु काही स्वार्थी लोक राज्यात स्थैर्य निर्माण होऊ देत नाहीत. रघुबर दास यांचे सरकार हे पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करणारे पहिलेच सरकार आहे. त्या आधी २००० ते २०१४ या कालावधीत तीन वेळा राष्ट्रपती राजवटीसह नऊ सरकारे येऊन गेली. झारखंडशी भाजपचे भावनात्मक आणि नैतिक नाते आहे. स्वतंत्र झारखंड राज्याची मागणी झाली तेव्हा तिला जनसंघाने व भाजपने पाठिंबा दिला होता; परंतु जेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार केंद्रात आले तेव्हाच झारखंडची निर्मिती झाली, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.भाजपचा झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसाद यांच्या हस्ते व मुख्यमंत्री दास व इतरांच्या उपस्थितीत प्रकाशित झाल्यावर ते म्हणाले, अर्जुन मुंडा हे मुख्यमंत्री असताना त्यांनी चांगले काम केले व विकासासाठी प्रयत्नहीकेले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019JharkhandझारखंडBJPभाजपा