शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

एडिटर्स गील्डकडून वृत्तवाहिनीतील हस्तक्षेपाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 05:23 IST

एका हिंदी वृत्तवाहिनीतील दोन वरिष्ठ पत्रकारांना द्यावे लागलेले राजीनामे आणि केंद्र सरकारवर टीका होणाऱ्या कार्यक्रमाच्या प्रसारणात आणले गेलेले अडथळे यांची गंभीर दखल एडिटर्स गील्ड आॅफ इंडियाने घेतली आहे.

नवी दिल्ली : एका हिंदी वृत्तवाहिनीतील दोन वरिष्ठ पत्रकारांना द्यावे लागलेले राजीनामे आणि केंद्र सरकारवर टीका होणाऱ्या कार्यक्रमाच्या प्रसारणात आणले गेलेले अडथळे यांची गंभीर दखल एडिटर्स गील्ड आॅफ इंडियाने घेतली आहे. तसेच प्रसारमाध्यमाच्या कार्यक्रमांत सरकारकडून होणाºया हस्तक्षेपाचा तीव्र निषेधही केला आहे.माध्यमांच्या मालकांनीही सरकार किंवा कोणाही पुढे झुकू नये, असे आवाहन करतानाच, दोन वरिष्ठ पत्रकारांना जावे लागले, हे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर तसेच लोकशाहीच्या महत्त्वाच्या स्तंभावर झालेला हल्ला आहे, अशा असेही एडिटर्स गील्डने म्हटले आहे. याबाबत सरकारने स्पष्टिकरण द्यावे, अशी मागणी गील्डने केली आहे. हे प्रकार कोणत्या हिंदी वृत्तवाहिनीच्या बाबतीत झाले, त्याचा मात्र उल्लेख गील्डच्या पत्रकात नाही.