शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव सभेसमोर

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव सभेसमोर

मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव सभेसमोर
२० रोजी होणार चर्चा: स्थायी समितीने सुचविले दर
औरंगाबाद : महापालिकेने शहरातील २ लाख मालमत्ताधारकांना करवाढ न करण्याची शिफारस स्थायी समितीने सर्वसाधारण सभेकडे केली आहे. २० फेबु्रवारी रोजी सभेत स्थायी समितीची शिफारस आणि प्रशासनाचा मूळ करवाढीचा प्रस्ताव यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर मालमत्ता करवाढ रद्द करण्याच्या स्थायी समितीच्या निर्णयाला सभेत काय प्रतिसाद मिळतो. याकडे लक्ष आहे.
नवीन मालमत्तांचा शोध घेण्यात यावा. दुरुस्तीसह प्रचलित दरानुसार कर आकारणी करण्यासाठी २०१५-१६ साठी दर निश्चित करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली. शहरातील मालमत्तांची दरवर्षी पाहणी व्हावी. नागरिकांकडून विलंब शुल्क अथवा दंड आकारण्यापेक्षा मालमत्तांचे रिव्हिजन होणे गरजेचे आहे. उपभोक्ता शुल्क निवासी वापरासाठी १० टक्के म्हणजे १०० रुपये आकारण्यात यावा. वर्ष संपल्यानंतर विलंब शुल्क आकारावे. त्यावरील व्याज बंद करावे. विलंब शुल्क चालू कर मागणी नोटीसमध्ये आणू नये, असे आदेश समितीने दिले आहेत. उपभोक्ता शुल्काखाली ७३० रुपये प्रतिमालमत्ता मागील वर्षापासून वसूल केला जात आहेत. ते दर कमी करण्याचेही समितीने सुचविले आहे.

थकबाकीवर होणार चर्चा
शहरात ३७३ पैकी ३०० मोबाईल टॉवर अधिकृत असून साडेपाच कोटी रुपये कर कंपन्यांकडून मिळाला आहे. १९ हजार ४१५ पैकी ७ हजार ९६९ व्यावसायिक मालमत्तांकडून ८ कोटींचा कर मिळाला आहे. ११ हजार ४४६ व्यावसायिक मालमत्तांकडे ७८ कोटी थकीत आहेत. निवासी मालमत्ता १ लाख ७३ हजार ४४३ आहेत. ३६ हजार मालमत्तांकडून कर वसूल झाला आहे. १ लाख ४५ हजार मालमत्ताधारकांकडे १९४ कोटी ४० लाख रुपयांचा कर थकीत आहे. थकबाकीवरून जोरदार हंगामा होण्याची शक्यता आहे.