शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

...तेव्हा RSSवाले इंग्रजांचं लांगुलचालन करत होते- प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 9:08 PM

19 मे रोजीच्या सातव्या टप्प्यानंतर मतदान प्रक्रिया संपणार आहे.

नवी दिल्लीः 19 मे रोजीच्या सातव्या टप्प्यानंतर मतदान प्रक्रिया संपणार आहे. परंतु तत्पूर्वीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. बठिंडाच्या भूमीवरून मोदींनी केलेल्या टीकेला प्रियंका गांधींनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या, जेव्हा इंग्रजांविरोधात लढाई सुरू होतो. त्यावेळी आरएसएसवाले इंग्रजांचं लांगुलचालन करण्यात व्यक्त होते. तेव्हा आरएसएसच्या लोकांनी तत्कालीन इंग्रजांच्या सरकारचं समर्थन केलं होतं. संघाच्या लोकांनी स्वातंत्र्याच्या लढाईत कधीही सहभाग घेतलेला नव्हता.प्रियंका गांधींनी पुन्हा एकदा गेल्या पाच वर्षांतील मोदी सरकारच्या कामावरून त्यांना लक्ष्य केलं. मोदी सरकारनं फक्त कागदांवर मोठमोठी आश्वासनं दिली. परंतु जमिनीवर त्यांनी काहीही केलेलं नाही. देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संरक्षण क्षेत्रातही दलाली केली गेली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं गेलेलं नाही. यावेळी प्रियंका गांधींनी पंजाबमधील अकाली दलावरही हल्लाबोल केला. अकाली दलाचं सरकार असताना त्यांनी काय विकास केला हे जनतेला चांगलं माहीत आहे.त्यामुळेच जनतेनं त्यांना सत्तेतून पायउतार केल्याचंही प्रियंका गांधी म्हणाल्या. तसेच यंदा जनता देशातूनही मोदी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवेल, असा विश्वासही प्रियंका गांधींनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ