शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

Digvijay Singh On Narendra Modi: 'मोदी जनतेला १ रु. देतात आणि १० रु. खिशातून काढतात, कुणी आक्षेप घेतला की थेट हिंदू धर्म धोक्यात येतो'; दिग्विजय यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 19:44 IST

Digvijay Singh On Narendra Modi : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. ग्रामीण भागातील लोकांना उज्ज्वला योजनेंतर्गत मिळालेले सिलिंडर भरता येत नाही.

Digvijay Singh On Narendra Modi : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. ग्रामीण भागातील लोकांना उज्ज्वला योजनेंतर्गत मिळालेले सिलिंडर भरता येत नाही. मीडिया रिपोर्ट शेअर करत दिग्विजय सिंह (digvijay singh attack on pm modi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ''मोदीजी एक रुपया देतात आणि १० रुपये सर्वसामान्यांच्या खिशातून काढतात", असे ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी भारताची तुलना श्रीलंकेतील परिस्थितीशी केली आहे.

कुणी केंद्राला विरोध केला तर हिंदू धर्म धोक्यात येतो, असे ते म्हणाले. वाढत्या महागाईमुळे लोकांना स्वयंपाकाचा गॅस सोडून स्टोव्ह पुन्हा पेटवावा लागला. श्रीलंकेच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेमागे अधिक कर्ज घेणे हे एक कारण असल्याचेही दिग्विजय सिंह म्हणाले. मोदींच्या कार्यकाळात भारतावरील कर्ज प्रचंड वाढले आहे. कोणी प्रश्न विचारला तर हिंदू धर्म धोक्यात आहे, असे म्हटले जाईल आणि तुम्ही जर मोदींना प्रश्न करत आहात. तर तुम्ही पाकिस्तानी आहात, तुम्ही देशद्रोही आहात, जय श्री राम, असंही सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"किती दिवसांत भारताची श्रीलंकेसारखी परिस्थिती होईल हे माहिती नाही. पण आम्हाला त्याची चिंता नाही कारण हिंदू धर्म धोक्यात आहे जय श्री राम. श्रीलंकेने आपल्या जीडीपीच्या ९५ टक्के कर्ज घेतले आहे", असंही दिग्विजय यांनी ट्विट केलं आहे. दिग्विजय सिंह वारंवार महागाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारविरोधात आवाज उठवत आहेत. श्रीलंका आणि भारतातील परिस्थितीबद्दल ते ट्विट करत आहेत. त्याचबरोबर ते आपल्या वक्तव्यामुळे विरोधकांच्या निशाण्यावर असतात. 

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहNarendra Modiनरेंद्र मोदी