शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Presidential Election 2022: जाणून घ्या, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांची मोजणी कशी केली जाते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 11:46 IST

सर्व प्रथम मतांची छाननी करून ती क्रमवारीने लावली जाते. यानंतर राष्ट्रपती निवडणुकीचे रिटर्निंग अधिकारी, राज्यसभेचे महासचिव पीसी मोदी या मतपत्रिकांची छाननी करतील.

नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. त्यानंतर २५ जुलैला देशाचे नवे राष्ट्रपती शपथ घेतील. नवे राष्ट्रपती कोण असतील याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. यासाठी दोन उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आहेत. त्याचवेळी विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. संसद भवनच्या मुख्य इमारतीत सकाळी ११ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यासाठी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ६३ देण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मत मोजण्याची एक निश्चित पद्धत आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

सर्व प्रथम मतांची छाननी करून ती क्रमवारीने लावली जाते. यानंतर राष्ट्रपती निवडणुकीचे रिटर्निंग अधिकारी, राज्यसभेचे महासचिव पीसी मोदी या मतपत्रिकांची छाननी करतील. बॅलेट पेपरमध्ये खासदार त्यांच्या पसंतीनुसार उमेदवारांना मतदान करतात. यासाठी ते हिरवे पेन वापरतात. याउलट आमदार गुलाबी पेनाचा वापर करतात. अशा प्रकारे, द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्या बाजूने पडलेली मते वेगळी केली जातील.

दोन स्वतंत्र ट्रे मतमोजणीसाठी दोन स्वतंत्र ट्रे ठेवण्यात आले आहेत. यातील एक एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी आहे. विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यासाठी दुसरी ट्रे आहे. खासदारांपूर्वी आमदारांच्या मतपत्रिका क्रमाने लावल्या जातील. मुर्मू यांचे नाव असलेली मतपत्रिका त्या ट्रेमध्ये ठेवली जाईल. तर यशवंत सिन्हा यांना पसंती दिली असती तर त्यांना दुसऱ्या ट्रेमध्ये स्थान मिळेल. प्रत्येक आमदार आणि खासदाराच्या मताचे मूल्य ठरलेले असते. खासदाराच्या मताचे मूल्य ७०० आहे. त्याच वेळी, आमदाराच्या मताचे मूल्य त्याच्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते.

मतमोजणीनंतर ट्रेंड येण्यास सुरुवात मतपत्रिकांची क्रमवारी लावल्यानंतरच मतांची मोजणी केली जाते. संसदेतील खोली क्रमांक ७३ बाहेर मीडिया स्टँड बनवण्यात आला आहे. मतमोजणी सुरू होताच कल कळविला जाईल. हे समजून घ्यायला हवं की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळविणारा उमेदवार हा विजयी नसतो. मात्र, ठराविक कोट्यापेक्षा जास्त मते मिळविणारा विजयी आहे. प्रत्येक उमेदवाराचा कोटा टाकलेल्या मतांची बेरीज करून, दोनने भागून आणि त्यात '१' जोडून कोटा निश्चित केला जातो. या मूल्यापेक्षा जास्त मते मिळवणारा उमेदवार विजयी ठरतो. संध्याकाळपर्यंत राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :President Election 2022राष्ट्रपती निवडणूक 2022Presidentराष्ट्राध्यक्ष