शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 22:19 IST

तोगडिया राजस्थानच्या पाली जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, "सरकारने केवळ भारतात राहत असलेल्या ३ कोटी बांगलादेशींना देशाबाहेर काढले, तर 'एसआयआर'ची कोणतीही आवश्यकता राहणार नाही."

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या एसआयआर (Systematic Internal Review) अभियानावर मोठे विधान केले आहे. "सरकारने केवळ एक काम केले, तर 'एसआयआर'ची काही आवश्यकताच नाही. सरकारने फक्त बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढावे," असे प्रविण तोगडीया यांनी म्हटले आहे.

"...तर एसआयआरची काहीही आवश्यकता उरणार नाही" -तोगडिया राजस्थानच्या पाली जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, "सरकारने केवळ भारतात राहत असलेल्या ३ कोटी बांगलादेशींना देशाबाहेर काढले, तर 'एसआयआर'ची कोणतीही आवश्यकता राहणार नाही."

"एसआयआरचे काम चुकीचे नाही..." -येथे माध्यमांशी बोलताना तोगडिया म्हणाले, "मतदार याद्यांच्या 'एसआयआर'चे काम चुकीचे नाही. त्यांच्या मते, या संदर्भात दोन गोष्टी निश्चितपणे व्हायला हव्यात. एक म्हणजे, देशात राहणाऱ्या कोणत्याही वैध नागरिकाचे नाव मतदार यादीतून बाहेर होऊ नेये आणि दुसरे म्हणजे, कोणत्याही बांगलादेशीचे नाव देशाच्या मतदार यादीत कदापी येता कामा नये.

 शिक्षण स्वस्त करणे आणि शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज देण्यासाठी काम करावे लागेल -सोमनाथ मंदिर भटवाडा येथे आयोजित स्वागत समारंभात तोगडिया यांनी बेरोजगार तरुण, शेतकरी आणि शिक्षण व्यवस्थेवरही भाष्य केले. ते म्हणाले, "तरुणांना रोजगार देणे, शिक्षण स्वस्त करणे आणि शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज देण्यासाठी गांभीर्याने काम व्हायला हवे. राष्ट्रहितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील."

कार्यक्रमादरम्यान तोगडिया यांनी लोकांना प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन केले आणि गो-रक्षेचा संकल्प दिला. याच बरोबर, सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी एकत्र येऊन राष्ट्रहितासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहनही केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Togadia: No SIR Needed, Government Should Expel Bangladeshis

Web Summary : Praveen Togadia stated that SIR (Systematic Internal Review) of voter lists is unnecessary if the government expels Bangladeshi infiltrators. He urged focus on providing employment, affordable education, and interest-free loans for farmers, advocating for Hanuman Chalisa recitations and cow protection.
टॅग्स :PoliticsराजकारणHinduहिंदूFarmerशेतकरीStudentविद्यार्थीBangladeshबांगलादेशinfiltrationघुसखोरी