शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

“बिहारची कायदा-सुव्यवस्था पार लयाला गेली”; प्रशांत किशोर यांचा RJD-नितीश कुमारांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 18:16 IST

Prashant Kishor News: RJD सत्तेत येते, तेव्हा समाजकंटकांचे मनोबल वाढते, असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला आहे.

Prashant Kishor News: राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी बिहारमधील सरकारवर जोरदार घणाघात केला आहे. जनसुराज पदयात्रेचे संयोजक असलेले प्रशांत किशोर हे बिहारमधील समस्तीपूर येथे पदयात्रा करत आहेत. यावेळी घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना प्रशांत किशोर यांनी महाआघाडी, राजद आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. जेव्हापासून महाआघाडी स्थापन झाले आहे, तेव्हापासून बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशी भीती लोकांच्या मनात आहे, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे प्रशासनाकडे अजिबात लक्ष नाही, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली. नितीश कुमार यांनी आपल्या फायद्यासाठी राजकीय मजबुरीत अडकलेले आहेत. कोणती राजकीय युती करायची, कोणाला जोडायचे, कोणाला काढून टाकायचे, सरकार कसे वाचवायचे आणि खुर्ची कशी वाचवायची यावरच नितीश कुमार यांचा संपूर्ण वेळ खर्च होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बघायला त्याला वेळ कुठे आहे, या शब्दांत प्रशांत किशोर यांनी निशाणा साधला. 

RJD सत्तेत येते, तेव्हा समाजकंटकांचे मनोबल वाढते

कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचे आणखी एक कारण म्हणजे दारूबंदीचा कायदा. दारूबंदी कायदा लागू आहे, मात्र केवळ दारूची दुकाने बंद करण्यात आली आहेत. परंतु, इथे तर घरोघरी दारूची विक्री सर्रासपणे सुरू आहे. प्रशासन यंत्रणा दारूबंदीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत नाही, तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली राहणार, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली. तसेच बिहारमधील जनतेत अशी कुजबूज आहे की, जेव्हा-जेव्हा राजद सरकारमध्ये असते तेव्हा समाजकंटकांचे मनोबल वाढते. गेल्या चार-पाच महिन्यांपासून बिहारची परिस्थिती बिकट होत चालली आहे, ही गोष्ट आपण बिहारमध्येही पाहत आहोत, असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहार