शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फरक पडणार नाही; प्रशांत किशोरांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 16:35 IST

Prashant Kishor Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Prashant Kishor Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आणि मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीत पडलेल्या या फुटीनंतर आज मुंबईत अजित पवार आणि शरद पवार गटाचे मेळावे झाले. यात दोन्ही बाजुंच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आली. आता या सर्व घडामोडीवर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) सध्या बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये जन सूरज पदयात्रा करत आहेत. 2 जुलैपासून समस्तीपूरमध्ये त्यांची पदयात्रा सुरू झाली आहे. आपल्या यात्रेदरम्यान, ते सर्वच पक्षांवर सातत्याने टीका करत आहेत. यातच आता गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीवर प्रशांत किशोर यांनी मंगळवारी (4 जुलै) मोठे वक्तव्य केले आहे. 

प्रशांत किशोर म्हणाले की, काही आमदार पक्षातून बाहेर पडल्याने त्या पक्षाच्या समर्थकांवर त्याचा काहीही परिणा होणार नाही. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पक्ष सोडल्यास त्यांचे समर्थकही पक्ष सोडतील, असे नाही. हा माझा विश्वास आहे. प्रत्येक राज्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते. बिहारच्या बाबतीत, जेव्हा महाआघाडी स्थापन झाली, तेव्हा त्याचा थेट परिणाम राष्ट्रीय राजकारणावर झाला नाही. महाराष्ट्रात घडलेली घटना तिथली खास घटना आहे. ते योग्य की अयोग्य हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवायचे आहे, असंही प्रशांत किशोर म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षPrashant Kishoreप्रशांत किशोर