शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फरक पडणार नाही; प्रशांत किशोरांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 16:35 IST

Prashant Kishor Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Prashant Kishor Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आणि मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीत पडलेल्या या फुटीनंतर आज मुंबईत अजित पवार आणि शरद पवार गटाचे मेळावे झाले. यात दोन्ही बाजुंच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आली. आता या सर्व घडामोडीवर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) सध्या बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये जन सूरज पदयात्रा करत आहेत. 2 जुलैपासून समस्तीपूरमध्ये त्यांची पदयात्रा सुरू झाली आहे. आपल्या यात्रेदरम्यान, ते सर्वच पक्षांवर सातत्याने टीका करत आहेत. यातच आता गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीवर प्रशांत किशोर यांनी मंगळवारी (4 जुलै) मोठे वक्तव्य केले आहे. 

प्रशांत किशोर म्हणाले की, काही आमदार पक्षातून बाहेर पडल्याने त्या पक्षाच्या समर्थकांवर त्याचा काहीही परिणा होणार नाही. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पक्ष सोडल्यास त्यांचे समर्थकही पक्ष सोडतील, असे नाही. हा माझा विश्वास आहे. प्रत्येक राज्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते. बिहारच्या बाबतीत, जेव्हा महाआघाडी स्थापन झाली, तेव्हा त्याचा थेट परिणाम राष्ट्रीय राजकारणावर झाला नाही. महाराष्ट्रात घडलेली घटना तिथली खास घटना आहे. ते योग्य की अयोग्य हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवायचे आहे, असंही प्रशांत किशोर म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षPrashant Kishoreप्रशांत किशोर